जिल्ह्यातील आदिवासी, दुर्गम भागात तब्बल ४३१ ग्राम पंचायती कार्यरत आहेत. त्यातील गांवखेडे व पाड्यांमध्ये बहुतांशी सुशिक्षित बेरोजगार रोजगाराच्या प्रतिक्षेत आहे. ...
गड-किल्ले बांधणीबाबतचा छत्रपती शिवाजी महाराजांचा दृष्टीकोन तसेच बांधणीचे कौशल्य आजच्या तरूण पिढीला कळावे, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गड-किल्ले यांच्या प्रतिकृती स्पर्धेचे आयोजन दिवाळीमध्ये केले होते. ...