दिल्लीत प्रदूषणाची समस्या गंभीर होऊन वाहतुक बंद पडली. मुंबईत तशी स्थिती येण्याचे दिवस फार दूर नाहीत, असा इशारा देतानाच मंत्री, खासदार, आमदारांनी वेळीच हा धोका ओळखावा; प्रदुषणमुक्त वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक परिवहन सेवा, जलमार्गाचा विकास करावा, असा सल्ला ...
मोटारींमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून गंडा घालणाºया सागर कोकास याच्या अटकेनंतर केलेल्या तपासात बॉलीवूडमधील एका प्रसिद्ध कोरिओग्राफरच्या बँक खात्यात याच घोटाळ्यासंबंधीची रक्कम जमा झाल्याच्या संशयावरून ठाणे आर्थिक गुन्हे शाखेमार्फत त्याची चौकशी सु ...
चिंचघर येथील एका तरूणाने शाहुराज रणवारे या पोलीस अधिका-याच्या जाचाला कंटाळून बुधवारी सायंकाळी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तरूणाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर अंबाडी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तरूणाची सुसाईट नोट सोशल मिडियावर व् ...
ठाण्याच्या लोकमान्यनगर येथील शिवमंगल चौरसिया यांच्याकडून राज्य कामगार रुग्णालयासाठी १५ लाख ५० हजारांची विद्युत सामग्री खरेदी करुनही मुख्य ठेकेदाराने त्यांचे नऊ लाख २५ हजारांची फसवणूक केली. ...
निसर्गरम्य येऊर भागातील परिसर शांतता क्षेत्र म्हणून घोषित असल्यामुळे याठिकाणी डीजे आणि मद्य पार्टीला बंदी आहे. त्यामुळे येथील गारवा हॉटेलमध्ये रंगलेल्या मद्य पार्टीवर वर्तकनगर पोलिसांनी कारवाई केली. ...
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गापेक्षाही मोठा असा वडोदरा-मुंबई द्रुतगती महामार्ग २० हजार कोटी रुपये खर्चून तयार करण्यात येणार असून येत्या ३ महिन्यात भूसंपादन व आवश्यक कामे सुरू होतील, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ...
वरसावे ४ पदरी व २.२५ किमी अंतराचा सुमारे २४७ कोटी खर्चाचा उड्डाणपूल २४ ऐवजी १८ महिन्यांत पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सहकार्य करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे व पालघर जिल्ह्यातील सर्व सरकारी यंत्रणांना दिले. ...
आपल्या देशाला विश्वगुरू पदापर्यंत नेण्यासाठी स्वतः आत्मचिंतन करून स्वतः जीवनात बदल करण्याची आवश्यकता आहे. यानेच समाज बदलेल व समाज जर एकजुटीने सामुदायिक भावनेने उभा राहिला तरच त्याला विजिगिषु म्हणता येईल असे मार्गदर्शनपर उद्दगार ज्येष्ठ पत्रकार अरुण ...