अंबरनाथ पश्चिम भागात पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ही जीवन प्राधिकरणावर आहे. मात्र पाणीपुरवठा सुरळीत करण्यात अपयशी ठरणारे अधिकारी नागरिकांना संभ्रमात टाकण्याचे काम करत आहेत ...
केडीएमसीतील २७ गावांमधील बेकायदा बांधकामांना होणारा कॅश फ्लो बांधकामनोंदणी बंद झाल्याने कमी झाला आहे. त्यामुळे बेकायदा बांधकामे उभे राहण्याच्या गतीला आळा बसणार आहे ...
बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र पाटील यांच्याकडे ५० लाखांची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेली माहिती अधिकार कार्यकर्ती चारुशीला पाटील हिला गुरु वारी ...
क्लाससाठी घराबाहेर पडलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा उल्हासनदीत बुडुन मृत्यू झाल्याची घटना गुरु वारी सायंकाळी पावणोपाचच्या सुमारास घडली. नितिन पप्पु विश्वकर्मा आणि शुभम उर्फ सोनू जयस्वाल अशी मृत मुलांची नावे आहेत. ...
बॅकेत नोकरीला लावण्याच्या नावाखाली दोन महिलांनी चरईतील महिलेकडून ३७ लाख ८५ हजारांची रक्कम घेऊन फसवणूक केली. अशाच प्रकारे यापूर्वीही त्यांनी अनेकांची फसवणूक केली असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. ...
कल्याण येथील पुर्वेकडील दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका महिलेचा मृतदेह मुंबईतील कांजूरमार्ग -नाहूर दरम्यान गुरु वारी सकाळी रेल्वे रूळालगत आढळून आला. नम्रता विरबहादूर पटेल असे या महिलेचे नाव आहे. ...
ठाणे : ‘माझे ठाणे, सुंदर ठाणे’ या संकल्पनेतून नितीन कंपनी ते कॅडबरी उड्डाणपुलाखाली सुशोभीकरण करण्यात आले असून या परिसरात नुकत्याच १०० मी स्पिंट स्केटिंग स्पर्धेचा थरार ठाणेकर नागरिकांनी अनुभवला. या वेळी रायसा संघाला विजेतेपद, तर स्पीड ट्रॅक या संघाला ...
ठाणे : दिवा शहरातील समस्यांबाबत सत्ताधारी शिवसेना उदासीन असल्याचा आरोप करत रस्त्यांच्या कामात होणा-या दिरंगाईमुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे. त्याच्या निषेधार्थ गुरुवारी शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक तथा दिवा प्रभाग समितीचे अध्यक्ष शैलेश पाटील यांच्या ...
खेळाडू व मुलांच्या सोयीसाठी व्हिटीसी मैदान दुरस्ती करण्यात केले. मात्र उद्घाटनाच्या श्रेयासाठी खेळाडू व मुलांना मैदाना पासून वंचित करू नका. असा सल्ला मनविसेने देवून तसे निवेदन महापौर, आयुक्तांना दिल्याची माहिती जिल्हाउपाध्यक्ष बंडू देशमुख यांनी दिली. ...