डोंबिवली - गुढीपाडव्याच्या शोभायात्रांचा विषय निघाला की सर्वात प्रथम नजरेसमोर येते ते म्हणजे डोंबिवली. डोंबिवलीत आज गुढीपाडव्यानिमित्त महिलांनी बाईक ... ...
चैत्रापासून सुरू होणाऱ्या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी आणि गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत वेगवेगळ््या खरेदीची पूर्वतयारी करण्यासाठी ठाणे, डोंबिवली, कल्याणसह जिल्ह्यातील विविध ठिकाणी शनिवारी बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या होत्या. ...
शहरात निर्माण होणा-या कच-याची त्याच परिसरात विकेंद्रित व शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्याचे ठाणे महापालिकेने ठरवले आहे. त्यासाठी नौपाडा, उथळसर, कळवा, मुंब्रा, वागळे आणि लोकमान्यनगर व सावरकरनगर प्रभाग समितीमध्ये कंपोस्टिंग पीट्स उभारण्याचा निर्णय घेतला आ ...
निवासी इमारतीत बेकायदा व्यवसाय करणाऱ्या दोन महिलांना मध्यवर्ती पोलिसांनी अटक केली. तसेच दोन अल्पवयीन मुलींसह एका महिलेची सुटका केली असून त्यांच्याकडून मोबाइल व इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. ...
राज्यातील ३३ जिल्हा परिषदांमध्ये विविध संवर्गांतील पदांची जम्बो भरती करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहेत. आॅनलाइन पद्धतीने होणारी ही भरती प्रक्रिया मेअखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. ...
‘वृक्षांची जोपासना हीच खरी निसर्गाची उपासना’ या सूत्राद्वारे महाराष्ट्राचे वनक्षेत्र २० टक्क्यांवरून ३३ टक्के करून हरित महाराष्ट्र ही संकल्पना राबविण्यासाठी राज्यातील प्रत्येक गाव वृक्षवेलींनी सजविण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. ...
भिवंडी : भिवंडी-कल्याण मार्गावरील कोन गावात रस्त्यालगत असलेल्या राममंदिर शेजारील वखारीतील कारखान्यात दुपारनंतर आग लागून त्यामध्ये विविध साहित्याचे सामान जळून खाक झाले. या घटनेने परिसरांत घबराट पसरून नागरिकांनी घराबाहेर पळ काढला.कोन गावात लाकडाच्या व ...