राज्यात भाजपा आणि शिवसेनेची सत्ता असतानासुद्धा स्थानिकांना मुलुंड येथील टोल बंद करण्यात यावा, या मागणीसाठी सोमवारी भाजपाच्या नगरसेवकाने आंदोलन केले. ...
दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनवण्यासाठी अनेक वर्षे प्रलंबित असणारा दिव्यांग व्यक्तींचा स्टॉलचा प्रश्न महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल तात्काळ निकाली काढत आहे. ...
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनींची खरेदी बनावट कागदपत्रांनी करून शेतक-यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचा आरोप करून भिवंडीसह शहापूर आणि कल्याण येथील शेतकरी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी बेमुदत उपोषणाला बसले आहेत. ...
मुंबई-ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या वरसावे पूल दुरु स्तीचे काम सुरू होण्याआधी अवजड वाहनांना रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या ओव्हरहेड गेंटरी पोस्टचे काम मंगळवारी दुपारपर्यंत पूर्ण होणार आहे. ...
आठ झाडांवर खिळे ठोकून जाहिरातीचे फलक लावणाऱ्या एका सिक्युरिटी कंपनी चालका विरोधात महापालीकेच्या फिर्यादी नंतर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जबरीने मोबाईल हिसकावणा-या राकेश गुरुदासानी याच्यासह सहा जणांच्या सराईत टोळीला ठाणेनगर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून पाच लाख १० हजारांचे ५१ मोबाईल हस्तगत केले आहेत. ...