कसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग होऊ नये, यासाठी मीरा-भाईंदर महापालिकेकडून काळजी घेतली जात असली, तरी सत्ताधाऱ्यांसह अनेक पदसिद्ध अधिकाऱ्यांचे नामफलक अद्यापही झाकण्यात आले नसल्याने आचारसंहितेचा भंग होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. ...
पश्चिमेतील राजूनगर परिसरात उद्यानाच्या आरक्षित जागेवर स्वच्छ भारत मिशनअंतर्गत बायोगॅस प्रकल्प उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, या प्रकल्पाला परिसरातील रहिवाशांचा तीव्र विरोध आहे. ...
रिक्षातील प्रवासामध्ये साडेसात तोळ्यांचे सोन्याचे दागिने असलेली बॅग गहाळ झाल्यानंतर तिचा शोध घेण्यात ठाणेनगर पोलिसांना यश आले आहे. ती बॅग सहायक पोलीस आयुक्त नीता पाडवी यांच्या हस्ते शांता शेट्टे यांना सोमवारी पोलिसांनी परत केली. ...
लग्नापूर्वीच एका महिलेशी पतीचे असलेले संबंध पत्नीला माहित झाल्यानंतर तिने या प्रकाराला जोरदार विरोध केला. यातूनच झालेल्या भांडणातून योगिता घुंमरे या विवाहितेला तिचा पती बाबासाहेब याने जाळण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार तिने वर्तकनगर पोलीस ठाण्यात केली ...
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदानाची प्रक्रिया पार पडून बाजार समितीच्या मुख्यालयात मतपेटी आली असता, मतपेटीतून चक्क धूर निघाला. हा प्रकार लक्षात येताच पेटी उघडून पाहिल्यावर त्यातील मतपत्रिका जळाल्याची धक्कादायक बाब उघड झाली. या घटनेमुळे राजकार ...
कल्याण-मुरबाड रेल्वेची घोषणा निवडणुकीच्या तोंडावर केली जाते. त्यावर मते मिळवून राजकीय पक्ष आश्वासन विसरून जातात. प्रवाशांच्या सोयीसाठी ही रेल्वेसेवा व्हावी, असे वाटत असेल तर कागदावरील हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरणे अत्यंत गरजेचे आहे. केवळ कल्याण-मुरबाड ...
माझ्यासाठी माझा देश सर्वात आधी, मग कुटुंब आणि त्यानंतर मी स्वत: अशी भावना व्यक्त करत हुतात्मा मेजर प्रसाद महाडिक यांचे स्वप्न पूर्ण करणे, हेच ध्येय माझ्यासमोर आहे. ...