जानेवारी १९९६ साली काशीमीरा पोलीस ठाण्यात चोरीचे ३ गुन्हे दाखल होते . त्यात एका गुन्ह्यात रोख १५ हजार , दुसऱ्या गुन्ह्यात १० हजार आणि तिसऱ्या गुन्ह्यात ५ हजार अशी रक्कम चोरीला गेली होती . ...
लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजपला सोबत घेऊन काम केले. मात्र अवघ्या काही दिवसात लागलेल्या या कोकण पदवीधर निवडणुकीत भाजपने आम्हाला कोणत्याही बाबतीत विश्वासात घेतले नाही, असा आरोप अंबरनाथमधील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक सुभाष साळुंके यांनी केला आहे. ...
विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश मिळावा या मागणीसाठी बुधवारी काही पालकांनी धडाकेबाज युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन केले. ...
Mira Road: सूर्या योजनेच्या कामा दरम्यान पोकलॅनसह ढिगाऱ्याखाली गाडलेल्या राकेश यादवच्या जीवाची किंमत मुख्यमंत्र्यांनी ५० लाख मोजली का ? असा सवाल करत यादवचे शोधकार्य संथगतीने सुरु असल्याचा आरोप माजी खासदार राजन विचारे यांनी केला आहे. ...