एखाद्या व्यक्तीला गोव्यात जायचे झाले तर त्याला ई पास लागतो पण अवैध दारू व्यावसायिकांना ना ई पास, ना कोण अडवत त्यामुळे ही दारू सिंधुदुर्गात येत आहे. ...
कणकवली शहरातील संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये सध्या १४९ व्यक्ती ठेवण्यात आल्या आहेत . यापेक्षा अधिक संख्या वाढली तर हॉटेल, लॉज, मंगल कार्यालये आणि महाविद्यालयांचे वर्ग घेण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. ...
कुडाळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रशासनात समन्वय नसून भविष्यात धोकादायक परिस्थिती उद्भवू नये यासाठी भाजपाच्यावतीने माजी मुख्यमंत्री नारायण राणे ... ...
सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळण्यात यावेत असे निर्बंध घातले असताना काही दुकानांमध्ये या नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. शहराच्या दृष्टीने हा धोका आहे. यापुढे पालिका गप्प बसणार नाही. अशा दुकानांवर कडक कारवाई करून ती सील करावी लागतील, असा इश ...
विलवडे या कृषीप्रधान गावाला वादळी पावसाने झोडपून काढल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. गावात विविध पिकांचे या वादळी पावसाने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सरकारी यंत्रणेने पंचनामा करून नुकसान भरपाई लवकर मिळवून द्यावी, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांतून होत आह ...
देवगड : देवगड आगारातून २० गाड्यांमधून ४२६ परप्रांतीय मजुरांना ओरोस रेल्वेस्थानक येथे पाठविण्यात आले. केंद्र तसेच राज्यशासनांनी राज्यातील जिल्हानिहाय ... ...
गेल्या पंधरा दिवसांत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे ५० हजार चाकरमानी आले आहेत. त्यामुळे प्रशासन, लोकप्रतिनिधींच्या विरोधात गैरसमज आणि संभ्रम निर्माण करू नये. इतर जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी जसे मुख्यसचिव व महासंचालक यांना पत्र दिले. तसेच ...