सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथे आठवडाभरापूर्वी श्रीकृष्ण महादेव गिरी यांचा मृत्यू झाल्यानंतर ते दामोदर भारती मठाचे मठाधिपती असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी मठात मृतदेहाचे दफन केले होते. त्याला तेथील शेजाऱ्यांनी विरोध केला असून तो मृतदेह काढून दुसरीकड ...
सुरक्षा रक्षकांच्या प्रश्नांबाबत शासनाने आगामी अधिवेशनात तत्काळ सकारात्मक भूमिका घ्यावी. अन्यथा जिल्ह्यात दाखल होणाऱ्या मंत्र्यांच्या गाड्या अडवू, असा इशारा महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक एकता समितीच्यावतीने येथे देण्यात आला. ...
कोल्हापूरहुन गोव्याला जाणाऱ्या कारला गुरूवारी मध्यरात्री आंबोली घाटात नानापाणी येथे चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने दरीच्या दिशेने कोसळली. या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात चालक बचावला असून त्याला किरकोळ दुखापत झा ...
गेले अनेक महिने कलंबिस्त येथील ग्रामस्थांना दूरसंचार विभागाची सेवा मिळत नव्हती. तर दूरध्वनी बंद असल्याने गैरसोय होत होती. कोरोनामुळे वर्क फॉर्म होम असल्याने अनेकांचे हाल होत होते. यासंबंधी येथील ग्रामस्थांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले ...
कल्पवृक्ष असलेल्या नारळ लागवडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात अधिक वाव आहे. जिल्ह्यात आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी केरळप्रमाणे नारळ लागवड केली पाहिजे. त्यामुळे दरडोई उत्पन्न वाढीस नारळ लागवड तारणहार ठरणार आहे, असे प्रतिपादन एम. के. गावडे यांनी केले. ...
शासनाकडून अंगणवाडीतील बालकांसाठी दिला जाणारा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा आहे, असा आरोप करीत पुरवठादाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी पंचायत समितीच्या उपसभापती दुर्वा खानविलकर यांनी मासिक सभेत केली. ...
कणकवली तालुक्यात गुरुवारी नव्याने कोरोना बाधित ४५ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये पोलीस ठाण्यातील ८ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून ती आता ५२७ वर पोहोचली आहे. ...
रेल्वे पोलिसांंनी सिंधुदुर्गमध्ये काही ठिकाणच्या रेल्वेच्या तिकीट विक्री केंद्रांवर छापेमारी केली होती. त्यातून तिकिटांचा काळाबाजार बाहेर आला होता. या प्रकरणात तेव्हा काहींना ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, गोव्यातील एका टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सीच ...
मासेमारी हंगामात आलेल्या क्यार व महा चक्रीवादळाच्या तडाख्यात नुकसान झालेल्या मच्छीमारांना राज्य सरकारने ६५ कोटी १७ लाखांचे पॅकेज जाहीर करून आपली मागणी मान्य केली. याबद्दल आमदार वैभव नाईक यांनी मत्स्योद्योगमंत्री अस्लम शेख यांची मुंबई येथे मंत्रालयात ...
देवगड तालुक्यातील शिरगांव गांवठण येथे गेल्या तीन दिवसांत चार कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने गावात एकच खळबळ उडाली. ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने खबरदारीची उपाययोजना म्हणून येथील व्यापारी संघाने तातडीची बैठक घेऊन पाच दिवस बाजारपेठ बंद ठेवण्याचा नि ...