औरंगाबाद : समाजाने ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना नाकारले. हरतºहेने त्रास देण्याचा प्रयत्न केला; पण याकडे साफ दुर्लक्ष करून ज्ञानदेवांनी त्याच समाजाच्या सुखसमृद्धीसाठी ईश्वराकडे प्रार्थना केली. महाराष्ट्रात अनेक संत उदयाला आले; पण आध्यात्म
...
औरंगाबाद : औरंगाबादेतील गांधेलीसह परभणीमध्ये लसीकरणानंतर झालेल्या बालकांच्या मृत्यूच्या घटनांमुळे आरोग्य विभागाने संबंधित लसींचे नमुने तपासणीसाठी थेट हिमाचल प्रदेशातील प्रयोगशाळेत पाठविले आहे. प्रयोगशाळेतील अहवालानंतर सत्य परिस्थिती समोर येणार आहे.
...
वाळूज महानगर : वडगावमधील अस्वच्छतेबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच खडबडून जागी झालेल्या सिडको प्रशासनाने बुधवारपासून ड्रेनेजलाईनचे काम हाती घेतले. या कामाला सुरुवात झाल्याने दुर्गंधीतून कायमची सुटका होणार असल्याने येथील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.
...