आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
कऱ्हाड : जिल्ह्यातून पुणे-बंगळुरू आणि गुहागर-विजापूर हे दोन राष्ट्रीय महामार्ग गेलेत. त्याचबरोबर अनेक राज्य मार्ग, जिल्हा मार्गांनी वाहतुकीचे जाळे ... ...
ते गायकवाडवाडी, ता.कराड येथे जनकल्याण सामाजिक संस्थेच्या सातारा जिल्हा कार्यकरिणीचा व ग्रामपंचायत नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी ... ...
उंब्रज : येथील वीज वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्यांकडून वीजबिलासंदर्भात तक्रारी घेऊन येणाऱ्या नागरिकांना उद्धटपणाची वागणूक दिली जात आहे. यामुळे ... ...
माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या शिफारशीने व काँग्रेसचे कराड दक्षिणचे अध्यक्ष मनोहर शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे २५ः१५ योजनेअंतर्गत कापील ... ...
Rain Satara- सातारा जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून अवकाळी पावसाचा दणका सुरू झाला आहे. काही ठिकाणी ऊस, गहू झोपला आहे. यामुळे हातातोंडाशी आलेली पिके वाया जाणार असल्याने शेतकऱ्यांत धास्ती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर गुरुवारी दुपारनंतर जिल्ह्यात काही ठि ...