लोकमत रायगड कार्यालयाने केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे थेट पाठपूरावा केल्यावर, लोकमतची विनंती मान्य करुन रायगड मधील विद्यार्थी आणि विज्ञान जिज्ञासू करिता... ...
सायन - पनवेल, मुंबई-गोवाबरोबरच पळस्पे फाटा ते जेएनपीटी दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाचीही प्रचंड दुरवस्था झाली आहे. पुर्ण महामार्ग खड्डेमय बनला असून ...
१ जूनपासून शासनाच्या खोल समुद्रातील पावसाळी मासेमारीवरील बंदीनंतर १ आॅगस्टपासून मासेमारीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे करंजा- मोरा, कसारा, ससून डॉक ...
मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने सोमवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून पुढील ४८ तासांमध्ये जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी (७ सें.मी ते १२ सें.मी) तर काही ...
गेल्या काही दिवसांपूर्वी ओढ दिलेल्या पर्जन्यराजाचे गेल्या पाच दिवसांपासून झालेल्या पुनरागमनाने बळीराजा सुखावला आहे. गेल्या १५ दिवसांपूर्वी पावसाअभावी ...
तालुक्यातील मांघरूण- पंदेरी-दापोली मार्गावर असलेला पूल गेल्या तीन दिवसांपासून पाण्याखाली असल्याने पंदेरी आणि दापोली या दोन गावांचा संपर्क तुटला आहे. ...
कर्जत तालुक्यातील नेरळ - कळंब हा महत्त्वाचा जिल्हा मार्ग समजला जातो. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते. मात्र या मार्गावरील दहिवली पुलावर ...