शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्मा स्मारकांची दुरवस्था झाली आहे. स्मारकांच्या रंगरंगोटी आणि दुरुस्तीसाठी शासनाने ९८ लाख रुपये मंजूर केले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता ...
दूरध्वनी आणि त्यानंतर आता आधुनिक मोबाइल फोन्स जरी अस्तित्वात आले असले तर राज्यातील नव्हे तर संपूर्ण देशातील पोलीस यंत्रणा आपली संभाषण गुप्तता अबाधित राखण्याकरिता आजही वायलेस अर्थात बिनतारी संदेश यंत्रणाच वापरते. ...
तालुक्यात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात सर्वत्र रस्त्यांवर खड्डे पडले होते. खड्ड्यांमुळे वाताहत झालेल्या रस्त्यावर मागील १५ दिवसांपासून खड्डे बुजविले जात आहेत. ...
दुसर्या टप्प्यातील मुंबई -गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला प्रारंभ झाला आहे. मंगळवारी सकाळी माणगाव तालुका हद्दीतील वडपाले लाखपाले, टेम्पाले आणि खांडपाले या चार गावांमध्ये महामार्ग चौ पदरीकरणाचे काम प्रारंभ करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाचे ...
माथेरान येथील मुख्य बाजारपेठेतील महात्मा गांधी रोडवर पहाटे लागलेल्या आगीत चार दुकाने जळून खाक झाली. या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी तीन ते चार तास लागले असून, या आगीत जवळपास ७0 ते ८0 लाखांच्या आसपास दुकानातील मालाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे ...
कर्जत तालुक्यातील कुपोषित बालिकेच्या मृत्यूनंतर तालुक्याच्या आदिवासी भागात असलेले कुपोषण कमी करण्यासाठी आदिवासी विकास विभाग पुढे आला आहे. या विभागाने कुपोषित बालके असलेल्या अंगणवाड्यांमध्ये व्हीसीडीसी सुरू करण्यासाठी पाच लाखांची तरतूद त त्काळ केली ...
राज्यात २0१६मध्ये १८ हजार बालमृत्यू झाले, असे सरकारी आकडेच सांगतात. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (एनएफएचएस) २00५-२00६च्या तुलनेत २0१५-१६ मध्ये राज्यात बालकांच्या उंचीनुसार वजन कमी असलेल्या पाच वर्षांखालील बालकांचे प्रमाण ५.२ टक्क्यांवरून वाढ ...
राज्य परिवहन विभाग (एस. टी.)च्या चालक-वाहकांना मारहाण करण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. पनवेल आगाराच्या कार्यक्षेत्रामध्ये सहा महिन्यांमध्ये तब्बल ११ घटना घडल्या आहेत. बस वेळेत न आल्यामुळे व इतर शुल्लक कारणांनी प्रवासी कायदा हातामध्ये घेत आहेत ...