रायगड जिल्ह्यात वर्षाला पाच लाखांपेक्षा जास्त पर्यटक भेटी देतात. पर्यटकांच्या आगमनाने वाहनांची वर्दळ वाढली आहे. परिणामी, अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. ...
जगभरात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. यात संगणकाची भूमिका महत्त्वाची मानली जाते. याच संगणक प्रणालीचा वापर सरकारी कामकाजात आणल्यामुळे वेळेबरोबरच पैशांचा अपव्यय टळत आहे. ...
त्याग करायचा येथील भूमिपुत्रांनी आणि त्याचा लाभ घ्यायचा दुस-याने, ही दुटप्पी भूमिका आता चालणार नाही, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जेएनपीटीला आज स्पष्टपणे सुनावले. ...
ग्रामीण राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत म्हसळा तालुक्यातील नऊ गावांसाठी सहा कोटी १८ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे भविष्यात संबंधित गावांचा पाणीप्रश्न निकाली निघण्याची चिन्ह आहेत. ...
गोवर, रु बेला लसीकरण अभियानात रायगड जिल्ह्यात शुक्रवारअखेर जिल्ह्यातील पाच लाख ४१ हजार ३३६ बालकांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी दिली आहे. ...
येथील वरसोली गावातील स्मशानभूमीत जळत्या प्रेताजवळ काळी जादू करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्यांना पोलिसांनी एका मांत्रिकासह त्याच्या पाच साथीदारांना ताब्यात घेतले आहे. ...
मागील दोन-तीन वर्षांचा पाणीटंचाई कालावधीचा अनुभव, प्रत्यक्ष गाव-वाड्यांच्या भेटी व स्थानिक लोकप्रतिनिधींचे मत घेऊन तालुक्याच्या पाणीटंचाई बाबत आराखडा करण्यात येतो. ...
कृषी महोत्सव सामान्य शेतक-यांसाठी व्यासपीठ आहे. कृषी शेती आणि मत्स्य शेतीत आर्थिक सुबत्तेची ताकद आहे, त्यामुळे रोजगारासाठी युवकांनी शहराकडे न वळता तंत्रज्ञानाची जोड घेऊन शेतीचा विकास करून आदर्श शेतकरी बनण्याचा दृष्टिकोन ठेवावा ...
नवीन शेवा व हनुमान कोळीवाडा या दोन्ही गावांच्या पुनर्वसनाबाबत विनंती अर्ज समिती अध्यक्ष तथा विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी यांनी सेक्टर ४८ मधीलच ५.२५ हेक्टर जमीन ग्रामस्थांना देण्याचे निर्देश शुक्रवारी (२८) झालेल्या बैठकीत शासनाला दिल्याची माहिती आ.मनोह ...