ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीत सर्वपक्षिय ‘सहकार’ पॅनलने बाजी मारली असली तरी अध्यक्ष - उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीत ज्याच्याकडे ११ पेक्षा अधिक संचालक असतील ...
महाराष्ट्राचे राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी मंगळवारी रेवदंडा येथे ज्येष्ठ निरूपणकार तथा महाराष्ट्र सरकारचे स्वच्छतादूत डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेतली. ...
रायगड जिल्ह्यामध्ये पाणीटंचाईने कहर केला असून दिवसेंदिवस त्यामध्ये वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात १९० गावे आणि वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. ...
केईएम रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात सोमवारी सकाळी साडेआठ वाजता अरुणा शानबाग यांनी अखेरचा श्वास घेतला आणि तब्बल ४२ वर्षांपासून मृत्यूसोबत सुरू असलेला एक प्रदीर्घ संघर्ष संपला. ...
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील घर खरेदी करण्यास राज्याच्या वित्त विभागाने हरकत घेतल्यामुळे घर खरेदीचा निर्णय बारगळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
आयसीएसई दहावी आणि आयसीएस बारावी (दिल्ली बोर्ड) निकाल सोमवारी जाहीर झाला. आयसीएसईचे तब्बल ९८.४९ टक्के तर आयएससीचे ९६.२८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ...
विवाहानंतर तब्बल २१ वर्षांनी आपल्या १६ वर्षांच्या मुलीचे पितृत्व नाकारू पाहणाऱ्या सांगली जिल्ह्यातील एका पित्याला मुंबई उच्च न्यायालयाने चपराक दिली ...