नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
बहुचर्चित ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष - उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा निर्णय गुरुवारी लागणार आहे. अध्यक्ष उपाध्यक्षांची निवड बिनविरोध झाली नाही तर मतदान घेण्यात येणार आहे. ...
महानगरपालिका निवडणुकीची घोषणा होताच विरोधक उमेदवारच मिळत नसल्याने ‘कोमात’ तर सत्ताधारी आघाडीकडे उमेदवारीसाठी गर्दी उसळल्याने ती जोशात असे चित्र आहे. ...
खारघरमधील सर्वात जुन्या कुंभार बावडीला नवसंजीवनी मिळणार असून या बावडीची साफसफाई करून बावडीचे पाणी स्थानिकांना पिण्यासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. ...
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा शेजारी आणि देशाच्या सागरी सीमेचा जिल्हा म्हणून रायगड जिल्हा अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे. ...
चेंबूरच्या गडकरी खाण परिसरातील एका गॅरेजमध्ये हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या गॅस टँकरचा भीषण स्फोट झाला. ...
आजवर एसएमएस (शॉर्ट मेसेज सर्व्हिस) च्या माध्यमातून कंपन्यांतर्फे होणारी जाहिरातबाजी लवकरच व्हॉट्सअॅपवरूनही सुरू होणार आहे. ...
महिलांच्या स्वच्छतागृहांसाठी गेली दोन वर्षे जागा शोधण्यात अपयश आल्यामुळे टीकेचे धनी बनलेल्या पालिकेने अखेर ही मोहीम फत्ते केली आहे़ ...
राज्यात गोहत्याबंदी कायदा लागू असताना गोवंश हत्याबंदी लागू करण्याची काहीही गरज नव्हती. हा नवा कायदा गोरगरीब आणि शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे. ...
स्मार्ट सिटीच्या धर्तीवर स्मार्ट ग्राम योजना राबविण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील माळीण गावापासून त्याची सुरुवात होणार आहे. ...
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या बम्बार्डियर लोकलचा अपघात थोडक्यात टळला. ...