आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
गेल्या तीन दिवसांपासून पुणे शहरात धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा दरबार भरला होता. ते पुण्यात असल्यामुळे त्यांनी देहूमध्ये जाऊन संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले.... ...
‘लोकमत’च्या प्रतिनिधीने पवना धरण परिसरात केलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’मध्ये धरणाचा काठ अनधिकृत टेंट व्यावसायिकांनी बळकावल्याचे आणि तेथे राजरोस अनधिकृत धंदे सुरू असल्याचे उघड झाले.... ...