उरुळीकांचन : काल अर्धवट स्वरूपात तहकूब झालेली आरक्षण सोडत बैठक आजही अभूतपूर्व गोंधळात व पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात पार पडली. उरुळीकांचन ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीसाठी १७ जागांचे आरक्षण ६ प्रभागांमध्ये कसे असेल, याबाबतची सोडत काढण्यासाठीची बै ...
पुणे : सूस रस्त्यावरील महालक्ष्मी हाईट्स या सोसायटीतील फ्लॅटचे कुलुप बनावट किल्लीने उघडून फौजदार महिलेच्या सरकारी रिव्हॉल्वरसह सोन्याच्या २ बांगड्या चोरांनी लंपास केल्या. स्मिता पाटील (वय २६ शिवालय सोसायटी, साई चौक, सूस रस्ता, पाषाण ) यांनी याबाबत फि ...
पौड : ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा, केंद्रप्रमुख कार्यालय, चार जिल्हा परिषद शाळा व दोन अंगणवाड्या अशी एकूण १0 आयएसओ मानांकने एकाच वेळी प्राप्त करणारे भूगाव (ता. मुळशी, जि. पुणे) हे महाराष्ट्रातील पहिलेच गाव. ...
वाघापूर : सध्या माणुसकी हरवत चालली आहे आणि प्रामाणिकपणा कमी होत चालला आहे, असे असतानाच एक सुखद घटना घडली आहे. कपड्यात सापडलेली दोन तोळ्यांची अंगठी संबंधित मालकाला परत देणारा लाँड्रीचालक सासवडमध्ये आढळून आला आहे. ...
पुणे : पाणी मुबलक उपलब्ध असूनही वापर वाढल्यामुळे टंचाई निर्माण होवू लागली आहे. त्यामुळे अनेक प्रश्न समोर उभे ठाकले आहेत. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन होणे आवश्यक आहे. यापार्श्वभुमीवर पाणी जमीनीत अधिक जिरविण्यासाठी व पाणी वापरासंदर्भात गांभीर्याने विच ...
पुणे : उसने पैसे दिले नाहीत म्हणून महंमदवाडीत एका तरूणावर पेट्रोल टाकून त्याला जाळण्याचा प्रयत्न झाला. हा तरूण ८० टक्के भाजला असून त्याच्यावर ससून रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
धनगर समाजाला आरक्षण देणे केंद्र सरकारच्याच हाती असून त्यांनी काही निर्णय घेतला तरच हे आरक्षण मिळेल, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. ...