ठेकेदार कमी खर्चात काम करण्याची तयारी दर्शवत असतानाही स्थायी समितीने मात्र त्याच कामासाठी वाढीव खर्चास उपसूचनेद्वारे मंजुरी देण्याचा धडाका लावला आहे. ...
उत्पन्नाचे स्रोत कमी होत असल्याने खर्च करताना योग्य नियोजन करणे गरजेचे आहे, असे म्हटले जात असले, तरी कोणत्या ना कोणत्या कारणाने महापालिकेकडून पैशांची उधळपट्टी सुरूच आहे ...
हरियानातील दलित हत्याकांड आणि त्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांच्या विरोधामध्ये रिपब्लिकन पक्षासह सामाजिक संघटनांनी ...
कासारवाडीमध्ये बायकर्सच्या स्टंटबाजीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यामुळे सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दिवसभर शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या सुमारास ...
मावळ तालुक्यातील गावागावात सोमवारी रात्री कोजागरी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. विविध मंडळांनी सामुदायिक दुग्धपान कार्यक्रम आयोजित केले होते ...
कठीण अवस्थेतून जात असलेल्या राज्यातील साखर उद्योग वाचविण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न पुरवठा व पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. ...
पुणे जिल्ह्यातील तरुणाई सध्या औषधांच्याच नशेला बळी पडत असल्याचे जळजळीत वास्तव समोर आले आहे. राज्यासह ग्रामीण भागातदेखील ही नशा हळूहळू पसरण्यास सुरुवात झाली आहे ...
देशांतर्गत आणि आंतराष्ट्रीय प्रवासासाठीच्या विमानांचे तिकिटांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्याने लोहगाव विमानतळावरूप प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या या वर्षी तब्बल ३१ टक्क्यांनी वाढली आहे ...
एलबीटी हटाव, इन्स्पेक्टरराज कमी करणे, परवान्यांची संख्या कमी करणे, एमआयडीसी परिसरातील बांधकामे नियमितीकरण, हस्तांतरण, अशी आश्वासने विविध राजकीय पक्षांनी दिली होती ...