चकमकीच्या वेळी चीनच्या सैनिकांनी पँगाँग त्सो तलावाजवळील भागात भारतीय सैनिकांना लक्ष्य करण्यासाठी दगड आणि काटेरी तारांचे आच्छादन असलेल्या दंडुक्यांचा वापर केला होता. ...
भारताने ८ मे रोजी दारचूला-लिपुलेख येथे एका रस्त्याचे उदघाटन केले होते. त्याला नेपाळने आक्षेप घेतला होता. तेव्हापासून भारत आणि नेपाळमध्ये विवादास सुरुवात झाली आहे. ...