सद्यस्थितीत महामारीमुळे सर्वत्र नकारात्मकता पसरली आहे. वाढते आजारपण आणि आप्तजनांच्या मृत्यूच्या बातम्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. महामारी आटोक्यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. त्या प्रयत्नांना आध्यात्माची जोड देऊन आपण खारीचा वाटा उचलुय ...
Akshaya Tritiya 2021: अक्षय्य तृतीया हा साडे तीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे. या दिवशी केलेले सत्कार्य, खरेदी, कर्म अक्षय्य राहते अर्थात त्यात कधीच घट होत नाही. म्हणून ज्या गोष्टींचा साठा आपल्याकडे वाढावा असे वाटते, त्या गोष्टींची सुरुवात या शु ...
आपले प्रयत्न, धडपड, मेहनत या सगळ्या गोष्टी स्वतःला सिद्ध करण्यासाठी सुरू असतात. त्यात कधी यश येते, तर कधी अपयश. यशस्वी होण्यासाठी प्रयत्नांबरोबरच साथ लागते, ती नशिबाची! आपल्या नशिबाची चक्रे आपल्या कार्याला अनुकूल दिशेने फिरावीत, यासाठी ज्योतिष शास्त् ...
रागावर नियंत्रण मिळवणे ही सर्वात मोठी कला आहे. तेही विशेषतः आजच्या घडीला. जेव्हा सर्वांचा संयमाचा ताबा सुटलेला आहे. ज्याला त्याला आपलेच म्हणणे खरे करण्याची घाई लागलेली असते. छोट्या छोट्या गोष्टींवरून राग, भांडणं, चिडचिड करणे, ही नित्याची बाब बनत चालल ...
कोरोनामुळे संपूर्ण जगाला एक मोठा धडा मिळाला असून, भारतीय प्राचीन संस्कृतीतील काही गोष्टींचा तात्पुरत्या स्वरुपात नाही, तर दीर्घकाळासाठी जीवनात अवलंब, अनुसरण केल्यास सुखी, आनंद, समृद्ध जीवन आपण जगू शकतो. जाणून घ्या... (steps to a happy prosperous life ...
hanuman jayanti 2021 सातारा, कराड आणि कोल्हापूर परिसरात समर्थांनी हे ११ मारुती स्थापन केले. इ.स. १६४५ ते १६५५ या दहा वर्षांत समर्थांनी या ११ मारुतींची स्थापना केलेली दिसते. (samarth ramdas swami established 11 hanuman maruti temple in maharashtra) ...