वास्तुशास्त्र असो नाहीतर मानसशास्त्र, धर्म शास्त्र असो नाहीतर आयुर्वेदशास्त्र सगळीकडे ताणतणावावर मात करण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात जा, असेच सुचवले जाते. सर्व शास्त्रांपेक्षा निसर्ग वरचढ आहे हे नक्की. परंतु आजच्या काळात वेळेअभावी आपल्याला निसर्गा ...
Gudi Padwa 2021: हिंदू धर्मात प्रतिकांना अतिशय महत्त्व आहे. पूजेत किंवा शुभ प्रसंगी तसेच आपल्या दैनंदिन जीवनातही त्यांचा वापर केला जातो. शंख, स्वस्तिक, गोपद्म, कमळ इ चिन्हे शुभ मानली जातात. वास्तुशास्त्र देखील या चिन्हांचा पुरस्कार करते. घरातील अरिष् ...
लॉक डाऊन काळात अनेक व्यवसाय सुरू झाले तर अनेक बंद पडले. तरीदेखील परिस्थितीसमोर न झुकता मनुष्याने फिनिक्स पक्षासारखी वेळोवेळी राखेतून भरारी घेतली. काही डाव यशस्वी झाले तर काही फसले. परंतु हार न मानता प्रयत्न करत राहणे, हेच तर यशाचे मुख्य सूत्र आहे. त् ...
नाते तेव्हा तुटते किंवा दुरावते, जेव्हा नकारात्मक बाजूंवर आपले लक्ष केंद्रित होते. कालपर्यंत जीवश्च कंठश्च वाटणारी व्यक्ती एकएक डोळ्यासमोरही नकोशी वाटू लागते. या गोष्टी एका रात्रीत घडतात का? तर नाही. वाईट गोष्टी एकाशी एक जमा होत जातात आणि त्याचा डोंग ...
दरवेळी आपल्याच अनुभवातून शिकावे असे नाही, तर दुसऱ्यांच्याही अनुभवातून आपल्याला बरेच काही शिकता येते. 'पुढच्यास ठेच मागचा शहाणा' ही म्हण त्यासाठीच आहे. भावनेच्या भरात तीन चुका टाळल्या पाहिजेत, त्या चुका कोणत्या आणि त्यामुळे काय विपरीत घडते, हे समजून ...
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तीच व्यक्ती यशस्वी होते, जिच्याकडे आत्मविश्वास असता़े हा आत्मविश्वास मिळवायचा कसा? तो विकत मिळत नाही, कमवावा लागतो. त्याचे तीन सोपे मार्ग सांगत आहेत आध्यात्मिक वक्ते गौर गोपालदास प्रभू! ...
holi 2021: यंदाच्या होळी सणाला तब्बल ४९९ वर्षांनी अत्यंत दुर्मिळ योग जुळून येत आहे. असा योगायोग यापूर्वी ०३ मार्च १५२१ रोजी जुळून आला होता. जाणून घ्या... (significance of amazing auspicious rare yoga comes after 499 years on holi) ...