स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोरच अत्यंविधी उरकण्याची तयारी केल्याने गावात तणाव निर्माण झाला; परंतु, तहसीलदारांनी ग्रामस्थांची समजूत काढून जागा उपलब्ध देण्याचे आश्वासन दिल्यानंतर गावातील त ...
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते शाही मशिद दरम्यानच्या रस्त्याचे काम मूळ अंदाजपत्रकाला बगल देत मनमानी पद्धतीने सुरु असल्याची बाब समोर आली आहे. तब्बल १७ महिन्यांपासून सुरु असलेल्या या रस्ता कामात आता दुभाजकाऐवजी जाळ्या बसविण्याची तयारी मनप ...
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी त्यांनाच मानसिक त्रास दिला जात असल्याने हे विद्यार्थी तणावात असल्याची तक्रार राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. ...
शेतकऱ्यांना कर्ज वाटप करावे, या मागणीसाठी येथील भारतीय स्टेट बँकेच्या कृषी विकास शाखेसमोर उपोषणास बसलेल्या तुकाराम वैजनाथ काळे (३५) या शेतकऱ्याचा गुरुवारी दुपारी ३ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ...
शेतकºयांना कर्जाचे वाटप करावे, या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी आणि शेतकºयांनी १२ डिसेंबरपासून पाथरी येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ...
जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणी पुरवठा करण्यासाठी उभारलेल्या एकूण ७०४ योजनांपैकी तब्बल १८५ योजना तांत्रिक कारणांमुळे बंद असल्याने त्या गावांच्या पाणीटंचाईत भर पडली आहे़ या योजना नेमक्या बंद का? याचा शोध घेऊन योजना सुरू केल्या तर बऱ्याच अंशी पाणीटंचाईच ...
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतमाल तारण योजनेंतर्र्गत १० डिसेंबरपर्यंत ४० शेतकऱ्यांना २९ लाख ६४ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. या कर्जामुळे दुष्काळी परिस्थितीत शेतकºयांना हक्काचा पैसा उपलब्ध झाला आहे. ...