१०० खाटांच्या स्त्री रुग्णालयास आरोग्य विभागाने मंजुरी देऊन २० कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला आहे़ त्यामुळे स्त्री रुग्णालयाचा रखडलेला प्रश्न आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्या प्रयत्नातून मार्गी लागला आहे़ ...
तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने तरुणांमध्ये दिवसेंदिवस कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले आहे. डिसेंबर २०१७ अखेरपर्यंत जिल्हाभरात साडे पाच लाख नागरिकांच्या तपासणीत ३०५ रुग्ण संशयित आढळून आल्याची माहिती तंबाखू नियंत्रण कक्षाचे जिल्हा सल्लागार शाम गमे सोन्ने ...
परभणी शहरासाठी निम्न दुधना प्रकल्पात केलेले पाण्याचे आरक्षण कमी पडणार असून आणखी २१ दलघमी पाणी या प्रकल्पात आरक्षित केल्यास परभणीचा जुलै महिन्यापर्यंतचा पाणीप्रश्न मिटणार आहे. त्यामुळे निम्न दुधना प्रकल्पातील पाण्याचे आरक्षण वाढवावे, अशी सूचना जिल्हाध ...
तालुक्यातील शासकीय तूर खरेदी केंद्रावर गतवर्षी खरेदी केलेली तूर गोदामामध्ये तशीच पडून आहे. या गोदामामध्ये नवीन माल ठेवण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने यावर्षी शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू होणार की, नाही? असा प्रश्न शेतकर्यांसमोर निर्माण झाला आहे. ...
ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ग्रामविकास विभागाने परभणी जिल्ह्यातील २३ रस्त्यांसाठी ७७ कोटी ९९ लाख ५९ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. या निधीअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील २३ रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे. ...
वीज बिलासंदर्भात सूचना देण्यासाठी गेलेल्या महावितरण कंपनीच्या कर्मचाºयास दोघांनी मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास शहरातील आझाद कॉर्नर परिसरात घडली. ...
हैदराबाद ते पूर्णा या पॅसेंजर रेल्वे गाडीच्या ब्रेकजवळ अचानक स्पार्किंग होऊन आगीच्या ठिणग्या पडल्याने रेल्वे थांबविल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास परळी ते उखळी दरम्यान घडली. ...
शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी मंजूर झालेल्या युआयडीएसएसएमटी योजनेतील निधीतून जलशुद्धीकरण केंद्राचे काम करण्यात आले नाही; परंतु, अमृत योजनेत जलशुद्धीकरण केंद्र मंजूर झाल्याने यासाठी पूर्वी दिलेला २० कोटी रुपयांचा निधी शासनाने व्याजासह परत मागितल्याने महान ...
ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ग्रामविकास विभागाने परभणी जिल्ह्यातील २३ रस्त्यांसाठी ७७ कोटी ९९ लाख ५९ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. या निधीअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील २३ रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे. ...
जिंतूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तत्कालीन अनेक संचालक व कर्मचार्यांनी लाखो रुपयांची उचल करुन अनेक प्लॉट नियमबाह्य पद्धतीने वाटप केल्याचा प्रकार लेखापरिक्षण अहवालात समोर आला असून यासंदर्भात तत्काळ कारवाई करण्याबाबत जिल्हा विशेष लेखा परिक्षका ...