शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

'डेटा सिस्टीम मजबूत, काहीच चूक होऊ शकत नाही'; फेरफारीच्या आरोपांना निवडणूक आयुक्तांचे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 10:47 IST

ECI News: निवडणुकीच्या डेटामध्ये फेरफार केल्याच्या आरोपांनी जोर धरला असून, केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. 

दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा निवडणूक प्रणाली आणि डेटामध्ये फेरफार केल्याचे आरोप होऊ लागले आहेत. निवडणुकीच्या डेटामध्ये फेरफार करण्यात आल्याचे विरोधकांचे आरोप केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी फेटाळून लावले आहेत. निवडणूक डेटा प्रणाली सुरक्षित आहे. त्यात काहीच चूक होऊ शकत नाही, असे राजीव कुमार म्हणाले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

लोकसभा २०२४ अॅटलस च्या प्रकाशन समारंभात बोलताना केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी फेरफारीच्या आरोपांवर भाष्य केले. 

राजीव कुमार म्हणाले, "बूथ स्तरावरील अधिकाऱ्यांसह लाखो अधिकारी माहिती भरतात. यात काहीही चूक होऊ शकत नाही. जर काही चुकीचे झाले, तर सिस्टीम रेड सिग्नल दाखवते."

सिस्टीममध्ये त्रुटी असू शकत नाही - राजीव कुमार

"निवडणूक आयोग आश्वस्त करू इच्छितो की, सिस्टीममध्ये त्रुटी असू शकत नाही. जर काही त्रुटी असेल, तर ती सिस्टीम ती स्वीकारतच नाही", असे कुमार यांनी म्हटले आहे. 

महाराष्ट्र आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या काळात मतदार यादीतून नाव वगळण्याबरोबरच मतदानाची वेळ संपल्यानंतर वाढलेल्या मतदानाबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत. यावरून विरोधी पक्षांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला घेरले आहे. 

विरोधकांचे आरोप काय?

महाराष्ट्र आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या काळात सत्ताधारी भाजपकडून विरोधी पक्षांना मतदान करणाऱ्या मतदारांची नावे परस्पर मतदार यादीतून वगळण्यात आली, असा आरोप करण्यात आला. लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीच्या मधल्या काळावधीत अचानक वाढलेली मतदारांची संख्या यावरही शंका व्यक्त केली जात आहे. 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगDelhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025AAPआपcongressकाँग्रेस