शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 06:11 IST

West Bengal Assembly Election 2026: सर्वोच्च न्यायालयाच्या एका टिप्पणीमुळे पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या निकालावर परिणाम होऊ शकतो. निवडणूक प्रक्रिया थांबवण्यास नकार देताना,  कोर्टाने  गंभीर त्रुटीकडे लक्ष वेधले.

- हरीश गुप्तानवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाच्या एका टिप्पणीमुळे पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या निकालावर परिणाम होऊ शकतो. निवडणूक प्रक्रिया थांबवण्यास नकार देताना,  कोर्टाने  गंभीर त्रुटीकडे लक्ष वेधले. वगळलेल्या मतदारांची संख्या विजयाच्या फरकापेक्षा जास्त असेल, तर निकालच कोर्टाच्या  छाननीखाली येऊ शकतो. हे एक निरीक्षण होते, आदेश नाही.

न्यायालयाने मतदानाच्या दोन दिवसआधी मतदारयादी प्रसिद्धस परवानगी देऊन निवडणूक आयोगाला धक्का दिला. वाद मिटवण्याऐवजी हे मतदान न्यायालयात दुसऱ्या लढाईला सुरुवात करू शकते. यादी दुरुस्तीच्या प्रयत्नातच निवडणुकीनंतर खटल्यांचा पूर येण्याची बीजे पेरली गेली आहेत.

कायदेशीर पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यतामागील निवडणुकीत दोन प्रमुख प्रतिस्पर्धकांमधील मतांचे अंतर ६० लाख मतांचे होते. परंतु मतदारसंघाच्या पातळीवर चित्र पूर्णपणे बदलते. ४४ जागांवर वगळलेल्या मतदारांची संख्या मागील विजयाच्या फरकापेक्षा जास्त आहे. भवानीपूरचेच उदाहरण पहायचे झाले तर, ५१,००० हून अधिक नावे वगळण्यात आल्याचे सांगितले जाते. जर विजयाचे अंतर या आकड्यापेक्षा कमी झाले, तर निकालाला न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते. यामुळे कायदेशीर पेचप्रसंग निर्माण होऊ शकतो. निकष संपूर्ण राज्याचा आहे की वैयक्तिक मतदारसंघांचा? प्रत्येक विसंगती आव्हानाचे कारण ठरू शकते का? तसे नाही, कारण हे एक निरीक्षण आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Can Omitted Names Change Results? Supreme Court Questions Bengal Election

Web Summary : Supreme Court's observation on omitted voters exceeding victory margins could impact Bengal's election results. Court allowed voter list publication before polls, potentially sparking legal battles. Discrepancies may lead to challenges, but it's currently an observation, not an order.
टॅग्स :West Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६Supreme Courtसर्वोच्च न्यायालयElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग