शासकीय विश्रामगृहावर सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्याच्या सामाजिक व न्याय विभागाच्या नाशिाक विभागातील विविध योजनांचा व्यापक आढावा घेतला. त्यावेळी नाशिक विभागात अनुसूचित जातीची लोकसंख्या किती ? त्यात दारिद्रए रेषेखालील लोकसंख्या किती ...
नाशिक : ग्रामीण भागातील शेतकºयांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध कार्यकारी सोसायट्या सक्षम होणे गरजेचे असल्याने प्रत्येक तालुक्यातील सहायक निबंधकांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील सोसायट्यांचे पंधरा ते वीस सोसायट्या नव्याने स्थापन कराव्यात, राज्य ...
देशात कोणतीही गोष्ट पुराव्यानिशी सिद्ध होण्याअगोदर केंद्र व राज्य सरकारकडून संबंधिताना तुरुंगात डांबले जाते. राष्टवादीचे नेते छगन भुजबळ यांच्याविरोधात तर कोणताही पुरावा अद्याप समोर आलेला नाही, असे असतानाही गेल्या २२ महिन्यांपासून त्यांना डांबून ठेवण् ...
विखुरलेल्या रिपब्लिकन नेते आणि जनतेला एकत्र आणून रिपब्लिकन ऐक्य आवश्यक आहे. मात्र, भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या शिवाय ऐक्य शक्य नसल्याचा पुनरुच्चार रिपाइं नेते रामदास आठवले यांनी केला. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २ मार्च १९३० रोजी ऐतिहासिक सत्याग्रह करून दलितांना काळाराम मंदिरात प्रवेश मिळवून दिला. समाजातील जातिभेद निर्मूलनासाठी त्यांनी प्रयत्न केले. ...
भारतीय समाज हा उत्सवप्रिय असून, प्रत्येक सण-उत्सवामागे धार्मिक व सांस्कृतिक प्रथा-परंपरा आहे. गुरुवारी होळीचा सण साजरा झाल्यानंतर शुक्रवारी (दि. २) सर्वत्र धुळवड तथा धूलिवंदन या सणाला आबालवृद्धांनी रंगांची उधळण करीत जल्लोष केला. प्रामुख्याने उत्तर भा ...
महापालिकेत विविध प्रकरणांत सुरू असलेल्या चौकशांना आता अंतिम रूप देण्याच्या हालचाली सुरू असून, त्याअंतर्गतच तीन अधिकाºयांची चौकशी पूर्ण झालेली असल्याने त्यांना अंतिम कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या अधिकाºयांची नाव ...
दीडशे वर्षांहून अधिक परंपरा असणाºया आणि नवसाला पावणाºया दाजिबा (बाश्ािंग) वीराची मिरवणूक शुक्रवारी (दि. २) बुधवार पेठेतून धार्मिक वातावरणात मोठ्या उत्साहात काढण्यात आली. मिरवणूक पाहण्यासाठी अलोट गर्दी केलेल्या भाविकांनी दाजिबा वीराचे भक्तिपूर्ण वाताव ...