सिन्नर : लोकसंख्या नियंत्रण कायद्याच्या मागणीसाठी काश्मीर ते कन्याकुमारी दरम्यान काढण्यात आलेल्या भारत बचाव महारथाचे उद्या सकाळी ८.३० वाजता सिन्नर शहरात आगमन होत आहे. ...
शेतकऱ्यांवरील कर्ज हे सरकारचे पाप असून, शासनकर्ते भांडवलदार उद्योजकांचे हित साधण्यासाठी शेतीमालाच्या निर्यातीवर बंधने लादून शेतीमालाचे भाव पाडत असल्याने दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. सरकारने शेतीमालाच्या निर्यातीवरील बंधने पू ...
गुळवंच : सिन्नर तालुक्यातील गुळवंच शिवारात लांडग्यांच्या कळपाने बंदिस्त झापात बांधलेल्या शेळ्यांवर हल्ला केल्याने ३५ शेळ्यांचा मृत्यू झाला. त्यात २४ शेळ्या व ११ बकरांचा समावेश आहे. या धक्कादायक घटनेने पशुपालकावर मोठे संकट ओढावले आहे. रविवारी पहाटे ती ...
सुरगाणा : दोन दूचाकींची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर महाविद्यालयीन तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून यातील एकास जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे. ...
मनोज बागुल, वटारबागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यात कांदा काढनीच्या कामांना वेग आला असून रखरखत्या उन्हात मजूर वर्ग व शेतकरी आपल्या चार महिन्याच्या कष्टाच लाल सोन काढण्यासाठी उन्हाच्या झळ अंगावर सोसताना परिसरात दिसत आहे. चालू वर्षी सततच्या हवामान बदलामु ...
जिल्ह्यात कुपोषणाच्या समस्येने गंभीर रूप धारण केले आहे. बिगर आदिवासी क्षेत्रातील कुपोषित बालकांची संख्याही यंदा वाढली आहे. आरोग्य व्यवस्थाही ‘खाटे’वर असल्यासारखीच आहे; तरी जिल्हा परिषदेतील महिला - बालकल्याण व आरोग्य विभागाचा निधी मार्चअखेरच्या पार्श् ...
अंधश्रद्धांना अटकाव करण्यासाठी कायदा करण्यात आल्यानंतर चमत्काराच्या नावाखाली बुवाबाजी करणाऱ्या अनेकांची दुकाने खालसा झाली; परंतु या क्षेत्रात काम करण्यासाठी विज्ञान व विवेकवाद्यांना अजूनही मोठा वाव असल्याचे अलीकडील काही घटनांवरून दिसून यावे. त्र्यंबक ...