आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
वडाळागाव परिसरात चिकुनगुनियासदृश आजारासह विषमज्वर, विषाणूजन्य तापाची साथ पसरल्याने आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. येथील घरांची तपासणी सुरू करण्यात आली असून, आतापर्यंत ४६ घरांमध्ये ‘एडीस’ डासाच्या उत्पत्तीला पूरक असे पाण्याचे साठे आढळून आले आहेत. ...
महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्यांनंतर जबाबदारीतही काही प्रमाणात बदल करण्यात आले असून, पूर्वीच्या उपआयुक्तांच्या बदलीमुळे त्यांच्याकडील जबाबदारीचे विभाजन करतानाच अतिरिक्त आयुक्त (सेवा) ही जबाबदारी आयुक्तांनी आपल्या शिरावर घेतली आहे. ...
नाशिक हे शहर कलेची राजधानी व्हायला हवी. शहरात एकाहून एक सरस कलाकार असून, सर्व नाशिककरांना त्यांचा अभिमान वाटावा अशी गोष्ट होत आहे. या कलांचा सर्वदूर प्रसार व्हायला हवा, जास्तीत जास्त लोकांनी या कलाकारांच्या कलेचा आनंद घ्यावा, असे प्रतिपादन पोलीस आयुक ...
वडाळागावातील महापालिकेच्या रुग्णालयाला लोकार्पणाची प्रतीक्षा असून, सर्वसामान्य नागरिकांना सुविधा मिळेत नसल्याने गैरसोय निर्माण झाली आहे. मनपा प्रशासन रुग्णालय लोकार्पण करण्यास टाळाटाळ करत आहेत, असा आरोप नागरिकांनी केला आहे. ...
रोटरी क्लब आॅफ देवळालीने विविध क्षेत्रांतील निवडलेल्या गुणवंतांमुळे देशाचे भवितव्य उज्ज्वल आहे. समाजासाठी योगदान देणाऱ्या या गुणवंतांचा सत्कार करण्याची संधी मिळाल्याने मोठा आनंद होत आहे, असे प्रतिपादन ब्रिगेडिअर पी. रमेश यांनी केले. ...
नाशिकरोड बसस्थानकातील पासधारकांसाठी असलेली एक खिडकी बंद करण्यात आल्याने विद्यार्थी, कामगार व प्रवाशांना पास घेण्यासाठी अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. ...
येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे संभाजी भिडे यांनी सभेत ‘आंबे खाल्यानंतर पुत्रप्राप्ती होते’ या केलेल्या अशास्त्रीय विधानाविरोधात त्यांच्यावर कारवाई व्हावी, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. ...
अंबड औद्योगिक वसाहतीतील संचेती भगर मिलच्या कॉर्नरवर मंगळवारी (दि. १९) दुपारी ३ वाजेच्या सुमारास ओव्हरलोडेड घंटागाडी उलटल्याची घटना घडली. सुदैवाने त्यामध्ये कुणी जखमी झाले नाही. दरम्यान, ओला आणि सुका कचरा विलगीकरणामुळे ओल्या कचऱ्याच्या वजनामुळे गाडी ए ...
हिरावाडी परिसरातील अयोध्यानगरी, भार्गवराम, अभिराम तसेच लोकाभिराम या शासकीय योजनेतून उभारलेल्या वसाहतीतील काही नागरिकांनी मनपाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता बंगल्याभोवती वाढीव संरक्षित कुंपण घालून, तर कोणी मजल्यावर मजले चढवून पक्के बांधकाम केल्य ...