सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात अत्यल्प पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. चारा - पाण्याअभावी शेळी, मेंढी पालन व्यवसाय संकटात सापडला आहे. ...
निफाड : भाजपा सरकारने सत्तेवर येण्याअगोदर ई पी एस पेन्शनधारकाना महिन्याला ३ हजार रु पये पेन्शन देऊ असे जाहीर केले होते, मात्र ४ वर्ष उलटूनही या सरकारने शब्द पाळला नाही असा आरोप पी एस पेन्शन धारक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर गुजराथी यांनी केला. ...
नोव्हेंबर अखेर जिल्ह्यात ८९ शेतक-यांनी आत्महत्या केल्या असून, जानेवारीपासून सुरू झालेल्या या आत्महत्येच्या सत्रात दरमहा सरासरी आठ ते दहा शेतकरी आपली जीवनयात्रा संपवित असल्याची आकडेवारी समोर आली आहे. आत्महत्या करणा-या शेतक-यांमध्ये साधारणत: २२ ते ४५ अ ...
पुरवठा विभागाकडून वेळोवेळी केल्या जाणा-या रेशन दुकान तपासणीत आढळणा-या गंभीर दोषामुळे काही दुकाने रद्द करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. तर अलिकडच्या काळात सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गंत करण्यात आलेल्या बदलांमुळे रेशन दुकान चालविण्यात ‘रस’ राहिला न ...
संघर्ष हाच ज्याच्या जीवनाचा स्थायिभाव बनून गेलेला असतो अशा व्यक्तिमत्त्वाला सुखासीनतेची कल्पनाच करवत नाही मुळी. त्यामुळे अशा व्यक्तींच्या आयुष्यात ... ...
ताहाराबाद : बागलाण तालुक्यातील अंतापूर-द्वारकाधीश-दसवेल दरम्यानच्या रस्त्यावर सुरू असलेल्या फरशीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून, कामासाठी वापरण्यात आलेल्या पाइपला भगदाड पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. सदर कामाची चौकशी करून कामाचा दर्जा वाढव ...
ऐतिहासिक तीन स्वातंत्र्य लढ्यात सहभाग, विधानसभा, परिषदेचे सदस्य, विरोधी पक्ष नेतेपदाची कारकीर्द यशस्वी पार पाडणारे दिवंगत कॉ. माधवराव गायकवाड यांच्याप्रती राज्य सरकारची असंवेदनशीलता उघडकीस आली आहे. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर ...