इंदिरानगर येथील व्यावसायिक हत्याप्रकरणी आणखी एका संशयिताच्या थेट भुसावळमधून गुरुवारी (दि.१७) मुसक्या आवळल्या. दरम्यान, या गुन्ह्यातील दोघा संशयितांना न्यायालयाने २५ तारखेपर्यंत कोठडी सुनावली आहे. ...
मुंबई-आग्रा महामार्गावरील अमृतधामजवळील बळी मंदिर चौफुली जोड रस्त्यावरून ट्रक व दुचाकी सोबत वळण घेत असताना ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकीचालक ट्रकच्या चाकांखाली सापडला. यावेळी दुचाकीच्या पाठीमागे बसलेल्या युवतीचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीचालक ...
सध्याचे दिवस निवडणुकीचे आहेत, पुन्हा ‘एकबार’चा नारा असतानाच दुसरीकडे ‘परिवर्तन’ची हाक आहे. राजकारण पेटू लागले आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच नाशिकमध्ये मात्र परिवर्तनासाठी आलेले राष्टÑवादीचे दादा म्हणजेच अजित पवार आणि भाजपाचे संकटमोचक ग ...
महापालिकेचे माजी शहर अभियंता उत्तम पवार यांनी आपल्यावरील चौकशी आणि दोषारोप पत्राला दिलेल्या आव्हानाच्या याचिकेवर आता ६ फेबु्रवारीस सुनावणी होणार आहे. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विधी शाखेचे निकाल परीक्षा झाल्यानंतर तब्बल ७८ दिवस उलटूनही प्रलंबित आहेत. विद्यापीठाच्या नियमानुसार परीक्षेनंतर ४५ दिवसांनंतर निकाल जाहीर करणे अपेक्षित आहे. परंतु, विद्यापीठ परीक्षा विभागाने विधी शाखेचे निकाल रखडवल ...
एरव्ही कोणतीही निवडणूक असो, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी निवडणूक बंदोबस्तावर तैनात राहणारे खाकी वर्दीतील ‘पोलिसदादा’ आता स्वत:च निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, नाशिक जिल्हा पोलीस को-आॅप. क्रेडिट सोसायटीच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच ६९ वर्षां ...
इंदिरानगर परिसरात पाणीपुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे अत्यंत कमी दाबाने आणि कमी वेळा होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. ...
महापालिकेने वारसा हक्क म्हणून कामावर कायम केलेल्या २५ सफाई कामगारांना ते अनुसूचित जाती प्रवर्गातील नसल्याने नियमबाह्य भरती झाली म्हणून सेवामुक्त करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. विशेष म्हणजे या कामगारांची भरती २०१५ मध्ये करण्यात आली आणि शासनाने २०१६ ...
नाशिक : गेल्या चार वर्षांपासून वसुली होत नाही, या कारणावरून राज्य सरकारने दुर्लक्ष केलेल्या आदिवासींच्या खावटी कर्जाचा भार अखेर आदिवासी विकास महामंडळाच्या प्रयत्नाने हलका करण्यात आला असून, सरकारने जाहीर केलेल्या खावटी कर्ज माफीचा लाभ राज्यातील सुमारे ...