एकचा नारा, सातबारा कोरो, दुष्काळग्रस्तांच्या शेतीला पाणी पुरवा, महाराष्ट्राचे पाणी गुजरातला जाऊ देऊ नका, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करा आदी प्रमुख मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेचे हजारो शेतकरी, आदीवासी लॉंग मार्च करीत नाशकातून मुंबईच्या दिशेने आ ...
दुष्काळग्रस्तांच्या शेतीला पाणी पुरवा, महाराष्टÑाचे पाणी गुजरातला जाऊ देऊ नका, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी विनाअट जाहीर करा, या प्रमुख मागण्या घेऊन पुन्हा एकदा वर्षभरानंतर नाशकातून मुंबईच्या दिशेने ‘लाल वादळ’ उठण्याच ...
आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा-शिवसेना युती झाल्याने नेत्यांचे मनोमीलन स्थानिक पातळीवर मात्र अडचणीचे ठरले आहे. भाजपाच्या एका नगरसेवकाचे निधन झाल्याने पक्षीय तौलनिक बळ दोलायमान झाले असून, स्थायी समितीच्या नियुक्तीतील या पक्षाचे बहुमत एका सदस्य संख्य ...
काश्मीर येथील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सभागृहात पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत नगरसेवकांनी परिसर दणाणून सोडला. ...
त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ दरम्यान सध्या सुरू असलेल्या पथदर्शी स्मार्ट रोडमुळे नागरिकांना अनेक अडचणी येत असल्या तरी त्या दूर करून रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एकदा हा रस्ता पूर्ण झाला की तो केवळ उपयुक्तच नव्हे तर अत्यंत आदर्श ...
महाराष्ट राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावी परीक्षेला गुरुवार, दि. २१ पासून प्रारंभ होत आहे. या परीक्षेसाठी नाशिक विभागातून १ लाख ६८ हजार ३५८ परीक्षार्थी बसले आहेत. विभागातील २२८ परीक्षा केंद्रांवर ...
महापालिकेचे सन २०१९-२० या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक गुरुवारी (दि.२१) आयुक्त स्थायी समितीला सादर करणार असून, गेल्यावर्षी करवाढीवरून झालेल्या वादंगाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन काय प्रस्ताव सुचविते आणि भांडवली कामांसाठी किती निधी उपलब्ध करून देते याकडे प ...
सीआयआयच्या वतीने नाशिकला घेण्यात आलेल्या १४व्या राज्यस्तरीय कायझेन स्पर्धेत राज्यातील ७० सूक्ष्म, लघु, मध्यम आणि मोठ्या उद्योगातील ३०० स्पर्धक सहभागी झाले होते. वेगवेगळ्या पाच गटात ही स्पर्धा घेण्यात आली. विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरविण्या ...