नांदगाव : नांदगांवनजिक एक कि. मी. अंतरावर श्रीरामनगर येथे बजरंग वे ब्रिजजवळ कांदा चाळीला शुक्रवारी दुपारी अचानक आग लागून ३ हजार क्विंटल कांदा जळून खाक झाला. या आगीमुळे सुमारे ३० लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. ...
नाशिक- महापालिकेने नियमभंग करून चालवलेल्या जाणा-या आपल्याच मिळकतींवरील कारवाई सुरूच ठेवली आहे परंतु त्यापलिकडे जाऊन पंचवटीत ज्या सभागृहाचे बांधकाम पूर्ण झाले नाही की, लोकार्पण झाले नाही अशा अर्धवट स्थितीतील मिळकती सील केल्याचा प्रकार शुक्रवारी (दि. १ ...
नाशिक- कोणत्याही प्रकारे आर्थिक व्यवहार नसलेल्या महापालिकेच्या मिळकतीतील उपक्रम बंद करणार नसल्याचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगून चोवीस तास उलटले परंतु त्यांसदर्भातील आदेश तळापर्यंत झिरपलेले नाहीत. सिडको पाठोपाठ पंचवटीतही श्री स्वामी समर्थांचे मंद ...
लोहोणेर : - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छग्राम स्पर्धा२०१८-१९ अंतर्गत देवळा तालुक्यातील खुंटेवाडी, विठेवाडी व चिंचवे या गावातील ग्रामपंचायतींसह परिसराची पाहणी बागलाण गटाच्या समिती पथकाकडून करण्यात आली . ...
सिन्नर : येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मुख्य पोस्ट कार्यालयातील पोस्टमास्तर व पोस्टल कर्मचारी यांनी इमारतीच्या छतावर पक्ष्यांच्या दाणा-पाण्याची व्यवस्था करून माणुसकीचे दर्शन घडविले आहे. आपल्या दैनंदिन ताणतणावाच्या कामातून वेळ काढून भूतदया दाखविणाºय ...
सायखेडा : हजारो हेक्टर शेती वर्षानुवर्षे ओलिताखाली ठेवणारे निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर धरण जवळपास शंभर वर्षांपूर्वी इंग्रजांनी दूरदृष्टीने बांधले आहे; परंतु त्यात प्रचंड गाळ साचल्यामुळे या धरणाची क्षमता खालावली आहे. ...
नाशिक : येवला तालुका पोलीस ठाण्यामधील पोलीस शिपाई गणेश अशोक नागरे याने अॅक्सिडेंट क्लेमसाठी आवश्यक कागदपत्रां-करिता तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांची मागणी केल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...