नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील तळेगाव गेल्या एक महिन्यापासून अंधारात असून, यासंदर्भात वीज कंपनीकडे तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याचे पाहून अखेर ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभेत वीज कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याचा ठर ...
शिक्षण घेताना भारतीय परंपरांचा आदर करू न त्यातील चांगल्या गोष्टींचा स्वीकार करतानाच आधुनिक तंत्रज्ञानाची कौशल्ये विद्यार्थ्यांनी आत्मसात केल्यास त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये परिपूर्णता येईल, असे प्रतिपादन स्वामी रामानंदतीर्थ नांदेड विद्यापीठाचे माजी ...
आळंदी नदीच्या किनारी वसलेल्या मुंगसरे गावाला दहा दिवसांपूर्वी पुराचा जोरदार फटका बसून, गावातील कोळीवाडा संपूर्ण पाण्यात गेल्याने तेथील रहिवाशांना इतरत्र हलविण्यात आले होते. ...
मुंबई-आग्रा महामार्गावर के. के. वाघ कॉलेज ते कोणार्कनगर उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने महामार्गावरील चौफुल्यांवर वाहतूक कोंडीची समस्या गंभीर असताना वाहनचालकांना उड्डाणपुलाच्या कामामुळे आता अडथळा, वाहतूक कोंडी, रस्त्यांवर पडलेले खड्डे अशा तिहेरी संकटा ...
नव्याने झपाट्याने विकसित होणाऱ्या उंटवाडी परिसरात विविध समस्यांनी रहिवासी त्रस्त झाले असून, परिसरातील रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. परिसरातील अनेक पथदीप बंद असल्याने अंधाराचा सामना करावा लागत आहे. ...
भगूर शहराशी परिसरातील ग्रामीण भागातील किमान पन्नास खेड्ड्यांचा संपर्क असून, मागील कित्येक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भगूर भागातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे विंचुरी दळवी, राहुरी, दोनवाडे, पांढुर्ली रस्त्याची अक्षरश: चाळण झाली ...
वडाळागावातील सिद्ध हनुमान मंदिरापासून गोपालवाडीमार्गे श्रीश्री रविशंकर दिव्य या १०० फुटी रस्त्याला जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या गोपालवाडी रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. ...
सरस्वतीनगर येथील के. के. वाघ कॉलेजच्या समोरील अरुंद रस्त्यालगत असलेली कॉलेजजवळील अनधिकृत पार्किंग, कॉलेजच्या शेजारी असलेल्या सायकल शेयरिंगमुळे येथील रस्त्यावर उभे राहण्यासाठीदेखील जागा शिल्लक नसल्याची स्थिती निर्माण झाली. ...
डीटीई, सीईटी सेलतर्फे एमबीए प्रवेशप्रक्रियेचे चुकीचे व्यवस्थापन केल्याने आधीच ३४ हजार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला दीड महिना विलंब झाला आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी महानगरातील विद्यार्थ्यांच् ...
धोंडीरोडवरील पॉवरहाउस येथील लष्करी भागात लावलेल्या पिंजºयात अखेर शनिवारी बिबट्या अटकला असला तरी, विजयनगर येथील कदम मळ्यात मात्र रविवारी सकाळी कदम परिवाराला बिबट्याने दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली असून, परिसरात पिंजरा लावण्याची मागणी ...