सिन्नर : तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील चास येथे जखमी बिबट्याला वनविभागाने रेस्क्यू आॅपरेशन करुन जेरबंद केले. मात्र उपचारादरम्यान सदर जखमी बिबट्याचा मृत्यू झाला. ...
तीन लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी रंगेहाथ सापडलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. त्यांना जिल्हा सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला, मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने दाखल के ...
श्रावण महिन्यातील तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त भाविकांनी गंगाघाटावर असलेल्या श्री कपालेश्वर महादेव मंदिर व परिसरातील अन्य ठिकाणच्या शिवमंदिरात दर्शनाचा लाभ घेतला. श्रावण सोमवारनिमित्ताने कपालेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल् ...
२०१४-१५ कुंभमेळा संपला आणि आता चार वर्षे संपली, परंतु प्रशासनाचे ठेकेदारांवरील ममत्व सुरूच असून, विविध कामांसाठी ज्यादा निविदांपोटी तब्बल १७ कोटी रुपये अदा करण्याचा प्रस्ताव महासभेत सादर करण्यात आला. त्यामुळे शासनाकडून आलेला निधी वाचवून कमी पैशात कुं ...
शहराध्यक्षपदाची मुदत संपल्यानंतरही नूतन चेहेऱ्याच्या शोधासाठी तब्बल नऊ महिने वेळ घेतल्यानंतर अखेरीच अध्यक्षपदी गिरीश पालवे यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी (दि. १९) त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली. ...
तिसऱ्या श्रावण सोमवारी महामंडळाच्या बसेसला झालेली गर्दी आणि वाहकांच्या प्रदीर्घ ड्यूट्यांमुळे त्यांच्याजवळील तिकीट मशीन हॅँग तसेच आउटआॅफ सर्व्हिस झाल्याने अनेक ग्राहकांच्या हाती पुन्हा एकदा जुन्या जमान्यातील आकड्यांचे कागदी तिकीट पडले. अनेक वर्षांनी ...
नासर्डी नदीकाठी शिवाजीवाडी असून, सुमारे दीडशे झोपड्या व घरे आहेत. बहुतेक सर्वजण मोल मजुरी करून हातावर पोट भरणाऱ्यांची लोकवस्ती म्हणून शिवाजी वाडी ओळखले जाते. दरवर्षी नासर्डी नदीला पूर आला म्हणजे असलेल्या घरात पुराचे पाणी शिरते. ...
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आलेल्या महापुरामुळे अडचणीत आलेल्या व्यापारी, व्यावसायिक, उद्योजकांनादेखील शासनाकडून मदतीचा हात मिळावा, अशी अपेक्षा महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी केली. ...
रक्षाबंधनानिमित्त माहेरी आलेल्या बहिणीला मुंबईनाका येथील महामार्ग बसस्थानकावर सोडण्यास आलेल्या भावाच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून अज्ञात चोरट्यांनी पलायन केल्याची धक्कादायक घटना घडली. ...
वण महिन्यातील तिसऱ्या सोमवारचे धार्मिक महत्त्व मानले जात असल्यामुळे दरवर्षी तिसºया श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरला जाणाºया भाविकांची संख्या मोठी असते. जिल्ह्यातून तसेच परराज्यातून या दिवशी भाविक नाशिकमध्ये दाखल होत असल्यामुळे त्यांच्यासाठी महामंडळाकड ...