मुंबईतील आरे कॉलनीतील वृक्षतोडीविरोधात गेल्या अनेक महिन्यांपासून पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून विरोध केला जात असतानाही न्यायालयाच्या निर्णयानंतर एका रात्रीत बेसुमार वृक्षतोड करण्यात आलीच शिवाय विरोध करणाऱ्यांना तुरुंगात डांबण्यात आल्याने या घटनेचा ‘आम् ...
बदलत्या वातावरणामुळे पावसाचा मूळ स्वभावच बदलून गेल्याने ठराविक क्षेत्रात धोधो बरसणाऱ्या अतिवृष्टीने होणाºया नुकसानीचे निकष कसे पडताळून पहावेत, असा पेच जिल्हा प्रशासनालाही पडू लागला आहे. परंपरागत पावसाचे सर्व ठोकताळे लहरी पावसामुळे केव्हाच वाहून गेल्य ...
दीपावलीच्या पार्श्वभूमीवर नेत्रदीपक आकाशकंदील खरेदीसाठी बालगोपाळांसह आबालवृद्धांची शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये गर्दी करत असल्याचे दिसत आहे. यंदा मान्सूनही चांगला झाला असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्र ेत्य ...
महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेतर्फेदि. १ ते ३ नोव्हेंबर रोजी त्र्यंबकरोड येथील इस्पॅलियर हेरिटेज स्कूल येथे बालशिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘बालविकासासाठी आम्ही’ या विषयावर ही परिषद होत असून, त्यात शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, शिक्षणतज्ज्ञ आणि ...
हिंदी भाषा ही सर्वांत प्राचीन तसेच सर्व भाषांना समाविष्ट करून निर्माण झालेली भाषा आहे. तसेच हिंदी भाषा ही भारताची संस्कृती असून, सर्व भाषांची जननी म्हणून ओळखली जाते. या भाषेने साहित्याला भरभरून दिले आहे. त्यामुळे साहित्य क्षेत्रात अनेक साहित्यिक तयार ...
महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅॅग्रीकल्चर व कश्कदार्य प्रदेश, उझबेकिस्तानच्या राज्य सरकारबरोबर कश्कदार्य गुंतवणूक मंचावर व्यापार-उद्योगाच्या वाढीसाठी व विकासासाठी सामंजस्य करार करण्यात आला. ...
तुमको देखा तो ये खयाल आया, तुम इतना जो मुस्करा रहे हो, झुकी झुकी सी नजर, होठो से छु लो तुम, होशवालों को खबर क्या बेखुदी क्या चीज है, दर्द से मेरा दामन भर दे... अशा अजरामर झालेल्या गझल गायनाने प्रसाद गोखले आणि वीणा गोखले यांनी प्रसिद्ध गझलगायक जगजितसि ...
अनेक महापौर बदलले, आयुक्त बदलले, मात्र त्यांच्या कडूनदेखील भाजीमंडईकडे दुर्लक्ष झाल्याने मुंढे गेले, गमे आले तरी सुद्धा भाजीमंडईची दुरवस्था कायम असल्याचे बोलले जात आहे. ...
आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी सप्टेंबर महिन्यात १८ वर्ष पूर्ण झालेल्या मतदारांनादेखील नाव नोंदणीची संधी मिळावी यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील सुमारे २४,५०० मतदार नवमतदारांची नावे नोंदविण्यात आली आहेत. या ...
सध्याच्या मालेगाव बाह्य व पूर्वाश्रमीच्या दाभाडी मतदारसंघाशी तब्बल ६७ वर्षे आपली नाळ कायम ठेवून सलग ४७ वर्षे मंत्रिपद भूषविणाऱ्या हिरे कुटुंबीयांनी यंदा या मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी करणे टाळले; मात्र सत्ताधारी पक्षाच्या विरोधात रान उठवून आपले ...