नांदगाव विधानसभा मतदारसंघात सन २०१४ च्या निवडणुकीत चौरंगी सामना होता. यंदा निवडणुकीच्या आखाड्यात १५ उमेदवार आपले नशीब आजमावत असले तरी, खरी लढत आघाडीचे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार व आमदार पंकज भुजबळ आणि युतीचे शिवसेना उमेदवार सुहास कांदे यांच्यात ह ...
दिंडोरी व पेठ तालुका मिळून असलेल्या दिंडोरी विधानसभा मतदारसंघात गेल्यावेळी सर्वच पक्ष स्वबळावर लढल्याने दहा उमेदवार रिंगणात होते. आजी-माजी आमदारांमध्ये तिरंगी लढत झाली होती. यंदा मात्र आमदार नरहरी झिरवाळ यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी माजी आमदार रामदास ...
हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमि.च्या नाशिक विभागासह देशभरात असलेल्या नऊ विभागांतील कामगारांनी वेतन करारासह इतर मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाला दुसºया दिवशी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध राजकीय नेत्यांनी संपकरी कामगारांची भेट घेऊन संपाला पाठिंबा ...
जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातून फाईल गहाळ प्रकरणी केलेल्या चौकशीत ठेकेदारानेच फाईल घरी नेल्याचे निष्पन्न झालेले असताना जिल्हा परिषद प्रशासनाने मात्र ठेकेदाराला मोकळीक देत, ज्या टेबलवरून फाईल गहाळ झाली त्या टेबलवरील अपंग कर्मचाºयाची वेतनवाढ रोखण्याच ...
शहरात मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून राबविल्या जाणाऱ्या उर्दू व अरेबिक भाषा विकास उपक्रमांतर्गत पदविका अभ्यासक्रमाची परीक्षा घेतली गेली. या दोन्ही भाषांचा निकाल १०० टक्के लागला. उर्दू अभ्यासक्रमात केटीएचएम महाविद्यालयाचे इतिहास विभागप्रमुख प्रा. मोह ...
विधानसभा निवडणुकीसाठी पंधरा विधानसभा क्षेत्रात सुरू असलेल्या निवडणूक कामांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला असून, काही मतदारसंघांतील मतदान केंद्रांनादेखील त्यांनी भेटी देऊन कामकाजाची पाहणी केली. ...
विधानसभा निवडणुकीसाठी नाशिकचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून अभिनेता चिन्मय उदगीरकर यांची निवड करण्यात आली आहे. जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी मतदारांनी निवडणूकप्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन उदगीरकर करणार आहे. ...
भारतात मोठ्या प्रमाणात बौद्धिक क्षमता असताना जगभरातील अन्य देशांच्या तुलनेत भारताचे पेटंट नोंदविण्याचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या खूपच कमी असल्याची खंत व्यक्त करतानाच आगामी काळात देशातील विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या संशोधनांचे ...
ओझर टाउनशिप येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील जनार्दनस्वामी आश्रमासमोरील बंद टपरीलगत उभी केलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. ...
सुर्वे यांचे साहित्य समग्र मानवी जीवनाकडे पाहणारे होते. स्वत:ला पाहणे आणि माणसाला पाहणे खूप अवघड काम असते. मात्र त्यातल्या त्यात माणसाकडे पाहणे हे खूप अवघड असते. माणूस हा श्रमिक आहे. सुर्वे यांची भूमिका ही कधीही ठामच असायची, असे प्रतिपादन मुंबई विद्य ...