आपल्यातील नम्र भाव धारण करून जर आपण कार्यात आलो तर ते उत्तम अधिशासनासाठीचे उत्तम उदाहरण असेल. क्रोधावर नियत्रंण मिळवायचे असेल तर आपल्यामध्ये नम्रता महत्वाची आहे ...
पाटोदा :येवला तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात वारंवार बदल होत असल्याने या हवामान बदलाचा रब्बी हंगामातील पिकांवर परिणाम होत असल्याने धोक्यात आली आहे. ...
गेल्या तीन ते चार दिवसांपासून बिबट्याचा संचार वाढल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्याचे दररोज दर्शन होत असल्याने शेतकरी व मजूरवर्ग शेतात जाण्यासाठी धजावत नाही. ग्रामस्थांच्या मागणीनंतर वनविभागाने नांदूरशिंगोटे-चास रस्त्यावरील क ...
इंग्लिश स्कूलमध्ये विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी विजेपासून होणाऱ्या अपघातांच्या दुर्घटना टाळण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांसह ग्राहकांनीही अधिक सतर्कतेने, सुरक्षितपणे विजेचा वापर करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सहायक विद्य ...
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या बंद आंदोलनात येथील पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेत अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांना निवेदन देण्यात आले. भारिप बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भारत म्हसद ...
गिरणापुलाजवळ बांधण्यात आलेल्या वाहतूक बेटास गेल्या महिन्यात अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे बेट उद्ध्वस्त झाले आहे. शहराच्या प्रवेशद्वारावरच उद्ध्वस्त झालेले वाहतूक बेट बाहेरगावहून येणाऱ्या प्रवाशंचे लक्ष वेधून घेत असून, त्याची एकच चर्चा सुरू आहे. ...
मालेगाव शहरातील बाजार परिसरातील मांस, मत्स व इतर व्यावसायिकांकडून कचराकुंडी म्हणून घाणकचरा टाकण्यासाठी मोसम नदीपात्राचा सर्रास वापर करण्यात येत असल्याने पात्रात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. ...