खानगाव ते ब्राह्मणवाडे या नऊ किलोमीटर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, सदरचा रस्ता तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी गोदाकाठच्या नागरिकांनी केली आहे. ...
शिवजयंती सण म्हणून साजरी करण्याचे आवाहन करीत आईवडिलांची सेवा केली तर प्रत्येक घरात शिवाजी महाराज जन्माला आल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्रातील नामवंत शिवव्याख्याते तथा शिवनिश्चल सेवाभावी संस्थेचे व्याख्याते यशवंत गोसावी यांनी केले. ...
इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद येथील घोरपडे मळ्यालगत असलेल्या झापवस्तीमधील झालेल्या गॅस सिलिंडरच्या स्फोटातील घटनास्थळाची तहसीलदारांनी पाहणी केली. ...
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बहुतांशी रस्ते जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येत असल्याने या रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था व दुरुस्तीसाठी असलेली निधीची वानवा पाहता, लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराने जिल्हा परिषदेचे सुमारे साडेसहाशे किलोमीटर लांबीचे रस्ते सार्व ...
इंधन कंपन्यांकडून इंधन चोरीला आळा बसविण्याबाबत वेळोवेळी विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरीही इंधन चोरीच्या घटना घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर टॅँकरला हायटेक इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम लॉक बसविण्याचा निर्णय भारत पेट्रोलियमच्या पानेवाडी प्रकल्पातील प्रश ...
आजचा युवक हा उद्याच्या प्रगतिशील भारताचा शिल्पकार असून, या युवकांनाच भरकटवण्याचे काम केले जात आहे. यामधून भावी पिढी दिशाहीन होणार असल्याने शिक्षक व पालकांनी सजग राहून दिशा देण्याचे काम करावे, असे आवाहन कवी प्रशांत मोरे यांनी केले. ...
सटाणा पालिकेकडून लवकरच शहरात अद्ययावत क्रीडा संकुल साकार होणार आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी शाळा, महाविद्यालयांच्या क्रीडाशिक्षकांची बैठक घेऊन संभाव्य क्रीडा संकुलाच्या आराखड्याबाबत विचारविनिमय केला. ...
नाशिक - पुणे सेमी हायस्पिड रेल्वेच्या सुधारित आराखड्याला मध्य रेल्वेने मंजुरी दिली आहे. त्यामुळे सर्व्हे झालेल्या नायगाव खोºयातील शेतजमिनी अधिग्रहण होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. रेल्वेमार्गाला जमीन देण्यास शेतकºयांमध्ये ‘कही खुशी, कही ...
बागलाण तालुक्यातील सुमारे ४१ हजार शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा व रब्बी हंगामातील पिकांच्या विम्याच्या मुदती संपूनदेखील रक्कम अद्यापपर्यंत अदा करण्यात आलेल्या नाहीत. येत्या १५ दिवसांत खात्यावर विम्याची रक्कम तात्काळ वर्ग करावी, अशी मागणी निवेदनाद् ...