प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहून रेल्वे प्रशासनाने नागपूर-पुणे आणि नागपूर-अमृतसर दरम्यान प्रत्येकी आठ विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉ. भाई बर्धन यांच्या निधनाने देशाने कामगारांसाठी आयुष्यभर लढणारा एक आदर्श नेता गमावला आहे. त्यांनी तत्त्वाशी कधी तडजोड केली नाही. ...
गोव्यात पिकनिकसाठी गेलेल्या हरसाहेबसिंग हरपालसिंग बावेजा (वय २४) याचा संशयास्पद मृत्यू हत्येचाच प्रकार असल्याचा आरोप हरसाहेबचे काका इंदरसिजतसिंग बावेजा यांनी लावला आहे. ...