नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
महारुद्रनगर - श्यामनगर दरम्यान असणाऱ्या नाल्यावरील जुना पूल पावसाळ्यात पुरात वाहून गेला. ...
बाळ जन्माला येते तेव्हा त्याला कुठलीही भावना कळत नाही. ओळख नसतेच. पण एका व्यक्तीचा स्पर्श त्याला आपलासा वाटतो. रडणारे बाळ या एका स्पर्शाने आश्वस्त होते. ...
शासनाने आंदोलनाला हिंसक वळण दिले तर आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाही, हे अॅड. अणे यांचे वक्तव्य महिलाविरोधी असल्याची टीका स्त्री अत्याचार विरोधी परिषदेने केली आहे ...
राज्यातील सट्टारूपी आॅनलाईन लॉटरी बंद करण्यात यावी, अशा विनंतीसह मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. ...
अपघात झाल्यानंतर मदतीला धावल्यास पोलिसांचे लचांड मागे लागेल, असे समजून अपघातग्रस्तांना मदत करण्याचे टाळले जाते. ...
वीज निर्मिती क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाली आहे. या स्पर्धेत टिकण्यासाठी महानिर्मितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कमी खर्चात शाश्वत विजेच्या उत्पादनाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. ...
स्वतंत्र विदर्भ राज्याचे आंदोलन आता हळूहळू जोर धरू लागले आहे. सर्व विदर्भवादी एकजूट होत आंदोलन करीत आहेत. ...
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या आंदोलनाने आता विदर्भभर जोर पकडला असून या आंदोलनामध्ये युवकांचा मोठा सहभाग आवश्यक आहे, ... ...
देशात विषाणूचा वाढता विळखा लक्षात घेऊन कुटुंब आणि आरोग्य कल्याण मंत्रालयाने महाराष्ट्रात केवळ इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ... ...
द कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (सीआयएससीई)ने शुक्रवारी १० वी (आयसीएसई) आणि १२ वी (आयएससी) चे निकाल घोषित केले. ...