कला हे अभिव्यक्तीचे माध्यम आहे. त्यामुळे कुठल्याही कलेतून अभिव्यक्त होण्याला व त्यातून मिळणाऱ्या आनंदाला आधी प्राधान्य दिले पाहिजे. ...
पत्नी व्यभिचारी जीवन जगते असा गंभीर आरोप पतीने एका प्रकरणात केला आहे. ...
शेतकऱ्यांना विविध प्रश्नांवर मार्गदर्शन करणारे, कृषी क्षेत्रात होणारे संशोधन व प्रगतीची माहिती देणारे मध्य भारतातील सर्वात ...
नागपूर महापालिकेच्या माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन शालार्थ प्रणालीव्दारे करण्यात दोन वर्षानंतर यश आले आहे. ...
घटस्फोटाचा निर्णय एकतर्फी देता येऊ शकत नाही असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणातील आदेशात नोंदविले आहे. ...
कोळशापासून युरिया तयार करण्याचा प्रकल्प भद्रावती येथे उभारण्यात येणार आहे. एका अमेरिकन कंपनीने यासाठी पुढाकार घेतला आहे. ...
उपराजधानीतील नागरिकांमध्ये ‘पासपोर्ट’ काढण्यासंदर्भात जागरूकता वाढत असल्याचे दिसून येत आहे. ...
भाजपा, काँग्रेस वेगळ्य़ा विदर्भाचे शत्रू असल्याचा श्रीहरी अणे यांचा आरोप. ...
ताकदीच्या बळावर काही समाज आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी रस्त्यावर उतरतो आणि सरकारही त्यांच्या मागण्यांना गांभीर्याने घेऊन, ताबडतोब निर्णय घेते. ...
यंदाच्या खरीप हंगामात बोगस बियाण्यांची प्रचंड विक्री झाली आहे. त्यामुळे रोज नवनवीन कंपन्यांविरुद्ध शेतकऱ्यांच्या तक्रारी पुढे येत आहेत. ...