शनिवारी सकाळी ७ च्या सुमारास लागलेल्या आगीत कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये विविध गुन्ह्यांच्या घटनात जप्त करण्याते आलेली १० दुचाकी वाहने आगीत खाक झाली. तसेच परिसरातील डीडीनगर शाळेच्या प्रयोगशाळेचे साहित्य जळून नष्ट झाले. ...
शहरात मेट्रोची प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी महामेट्रो पूर्णपणे तयार असल्याचे रेल्वे बोर्ड आणि आरडीएसओच्या (संशोधन डिझाईन आणि मानक संघटना) पाहणी दौऱ्यातून स्पष्ट झाले आहे. नागपूर मेट्रोच्या प्रवासी सेवेसाठी आरडीएसओने अनेक महत्त्वाच्या बाबींना मान्यत ...
रेल्वे सुरक्षा बलच्या विशेष गुन्हे शोध पथकाने शनिवारी जीटी एक्स्प्रेसमधून ६७.५ लाख रुपये रोख पकडले आणि एकाला अटक केली. त्याच्याकडे रकमेची कोणतीही कागदपत्रे नसल्यामुळे पुढील कारवाईसाठी त्याला रकमेसह आयकर विभागाच्या हवाली करण्यात आले. ...
गलग्रंथीचा कर्करोग हा पुरुष आणि तरुणांपेक्षा प्रौढ महिलेला अधिक प्रमाणात होतो. ५५ वर्षांखालील व्यक्तींमध्ये गलग्रंथीचे विकार आढळत असतील तर त्यापैकी ६६ टक्के जणांना कर्करोग झाल्याचे आढळले आहे. या कर्करोगाचे विविध प्रकार आहेत, अशी माहिती थायरॉईड म्हणजे ...
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सेनेला मदत करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. सिंडीकेट बँकेत आर्मी वेलफेअर फंड नावाने हे खाते असून, अभिनेते अक्षयकुमार यांच्या सूचनांवर पंतप्रधानांनी ह ...
वयाच्या ४१ व्या वर्षी समर्पित वृत्तीने खेळणाऱ्या वसीम जाफरसारख्या अनुभवी खेळाडूपासून प्रेरणा घेत शिखर गाठण्याचे प्रयत्न करा, असा मोलाचा सल्ला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे चेअरमन (आयसीसी) अॅड. शशांक मनोहर यांनी विदर्भाच्या युवा क्रिकेटपटूंना दिला. ...
मैत्रिणीवर कारमध्ये सामूहिक बलात्कार करण्याच्या प्रयत्नात जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र, पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यासाठी झालेल्या विलंबाचा लाभ उठवत आरोपींनी त्यात अटकपूर्व जामिन मिळवून आपली मानगुट सोडवून घेण्यात यश मिळवले आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे विविध विकास प्रकल्पांची आधारशिला ठेवली. या विकास कामांचे लोकार्पण करून पंतप्रधानांनी नवीन कामाचे बटन दाबून शुभारंभ केला. यावेळी त्यांनी पुणे-अजनी-पुणे हमसफर एक्स्प्रेसला हिरवी झें ...
आधुनिक युगाचा बदल स्वीकारून समूह माध्यमे किंवा डिजिटल माध्यमांवर व्यक्त होणे, लेखन करणे ही स्वागतार्ह अशी गोष्ट आहे. मात्र यावर लेखन करताना कथा ही कथेसारखी व कविता ही कवितेसारखी वाटली पाहिजे. आपण काय लिहितो, याचे भान ठेवून लेखन करणे अत्यावश्यक आहे. श ...
पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देश हादरला, २००८ साली मुंबई शहरावर दहशतवाद्यांनी के लेल्या हल्ल्यात निरपराध लोकांचे बळी गेले होते. या पार्श्वभूमीवर नागपूर शहरातील सुरक्षा व्यवस्थेबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत ...