साहित्य महामंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले-पाटील यांनी माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या कार्यप्रणालीवर टीका केल्यानंतर डॉ. जोशी यांनीही पलटवार केला. महामंडळाचे तीन वर्षे चाललेले कार्य महामंडळाच्या घटनादत्त तरतुदीनुसार आणि ...
दारूच्या नशेत झालेल्या वादातून एका सराईत गुन्हेगाराने कचरा वेचणाऱ्याची निर्घृृण हत्या केली. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री ही थरारक घटना घडली. ...
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी विधानसभेच्या काटोल मतदारसंघातील पोटनिवडणुकीवरील अंतरिम स्थगिती हटविण्यास नकार दिला. त्यामुळे भारतीय निवडणूक आयोग व भिष्णूर (ता. नरखेड) येथील सरपंच दिनेश टुले यांनी अंतरिम स्थगितीविरुद्धच्या विशेष अनुमती याचिका मागे घेतल्य ...
सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळांना विविध उपक्रमांतर्गत अनुदान दिले जायचे. पण अभियानांतर्गत दिलेला निधी खर्चच झाला नसल्याचा ठपका लेखापरीक्षकांनी ठेवला आहे. ...
राईट टु एज्युकेशन (आरटीई ) अन्वये अर्ज भरण्याची प्रक्रिया ३० मार्च रोजी समाप्त झाली. राज्यात ९१९५ शाळांमध्ये ११६९६० जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. यासाठी राज्यभरातून २४८७४५ अर्ज आले आहेत. ...
निवडणुकीची खरी टसन तर सोशल मीडियावर बघायला मिळत आहे. अॅन्टी प्रचाराची धूम सोशल मीडियावर आहे. पक्ष आणि उमेदवारांवर सडकून टीका सुरू आहे. यात भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची चांगलीच जुंपली आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था अतिशय कडक करण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्याला लागून असलेल्या राज्य सीमा सील करण्यात आलेल्या आहेत. ...
अ. भा. काँग्रेस समितीचे अध्यक्ष खा. राहुल गांधी यांची नागपुरात जाहीर सभा होत आहे तर पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी यांचा ‘रोड शो’ करून कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्याची तयारीही काँग्रेसने चालविली आहे. ...