वर्दळीच्या मार्गावर स्टार बसचे ब्रेक फेल झाले. बसचा वेग कमी असल्यामुळे समोरच्या एका कारवर धडकून बस बंद पडली. प्रतापनगर मार्गावर सोमवारी सायंकाळी ६ ते ६. १५ च्या सुमारास हा अपघात घडला. ...
१० वर्षांतील गुन्हेगारीचा अहवाल बनविण्याचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती परिमंडळ चारच्या पोलीस उपायुक्त निर्मलादेवी एस. यांनी आज पत्रकारांना दिली. ...
मध्य प्रदेशातील चौरई धरणाच्या विसर्गामुळे तोतलाडोह जलाशयाचा साठा वाढला आहे. २६ तासांमध्ये ५.९१ टक्केयात वाढ झाली असून, आता तो १८ टक्यांवर पोहचला आहे. ...
माजी केंद्रीय अर्थमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्यावर राजकीय द्वेषातून कारवाई करण्यात आली आहे,असा आरोप डेमोक्रॅटिक अॅडव्होकेट असोसिएशन फॉर कॉन्स्टिट्युशनल अॅक्शन (डाका) ने केला. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नियमानुसार शिक्षकांची नियुक्ती करण्याची ग्वाही मिळाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २० महाविद्यालयांवरील प्रवेशबंदी मागे घेण्याचा आदेश दिला. ...
अंबाझरी तलावाच्या बॅक वॉटर परिसरातील वनाचे आगीपासून संरक्षण करण्यासाठी घेण्यात आलेल्या निर्णयांवर गांभीर्याने अंमलबजावणी करण्यात यावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. ...
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून घेतलेल्या निधीच्या विविध विकास कामांचे कार्यादेश १० सप्टेंबरपूर्वी देण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिले. ...
सुरक्षा यंत्रणा, न्यायपालिका, मीडिया यावर सरकारने नियंत्रण मिळविल्याने भाजप आता सरकारच्या रुपात देशाचे मालक झाल्याचा आरोप माजी न्यायमुर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी केला. ...
मुंबईमध्ये चित्रपटातील कलावंतांसाठी लागणारी वस्त्रे एहसानभाई चंदेरीतून नेत असत. एकदा अशाच एका थानात मी माझ्या कल्पकतेने बवलिलेला ‘अशरफी बुटी दुपट्टा’ टाकला होता. पुढे तोच दुपट्टा पाकिजा चित्रपटात मीनाकुमारी यांनी ‘ले लिन्हा दुपट्टा मेरा’ या गाण्यात घ ...