या पृथ्वीतलावर काही व्यक्ती समाजाचे ऋण फेडण्यासाठीच जन्म घेतात. समाजऋण, मातृपितृ ऋण फेडण्याची त्यांची अहोरात्र धडपड असते. जो स्वत:करिता जगला तो जिवंत असून मेला व जो दुसऱ्याकरिता जगला तो मरून अमर झाला. हे त्यांच्या जीवनाचे ब्रीदवाक्य असते. अॅड. नाराय ...
समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणारं ३७७ कलम सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याला एक वर्ष पूर्ण झालं. दोन गे पुरुष, दोन लेस्बियन स्त्रिया एकमेकांसोबत खुलेपणाने राहू शकतात, शरीरसंबंध ठेवू शकतात याचा आनंद व्यक्त करणारे अनेक प्राईड मार्च देशात निघाले, आनंदोत ...
ग्रेग एलिस! पाश्चात्त्य तालवाद्यांच्या दुनियेतला जगप्रसिद्ध ड्रमर! ग्रेग दरवर्षी पुण्यात येतो; कारण या अवलियाला गणेशोत्सवातल्या ढोल-ताशांचं वेड लागलं आहे! हॉलीवूडवर मोहिनी घालणार्या ग्रेगला थेट पुण्यात खेचून आणणारी ही जादू नेमकी आहे तरी काय? ...
सामाजिक प्रश्नांवर विचार करायला आपल्याला वेळ नाही, ही खरी मेख आहे ! असा वेळ नसणारा समाज लवकरात लवकर संपून जावो अशी माझी इच्छा आहे. आपल्या सगळ्यांचं वाचन थांबलं आणि मग इतिहास मेला. इतिहास मेला की मग सांगोवांगीच्या गोष्टी, तथ्यहीन, तर्कहीन मुद्दे व ...
आशाताईंच्या घरी ‘प्रभुकुंज’वर जवळ जवळ सर्व प्रकारचे भाव माझ्या कॅमेर्यात बंदिस्त झाल्यावर मी थोडा थांबलो. त्यांनी मला विचारले ‘आता काय?’ मी म्हणालो - ‘आशाताई, .ये है रेशमी जुल्फोंका अंधेरा न घबराईये, या गाण्यात तुम्ही हसता. ते हसणं मला फोटोत हवं ...
सोसायटीच्या मागच्या वस्तीतल्या मंडळाच्या डिजेचा सगळ्यांना त्रास होत होता. कांबळे आजींना तर थेट अँडमिटच करावं लागलं. आता त्या वस्तीतल्या मुलांना कोण सांगणार, आवाज कमी करा म्हणून? कारण ती पोरं फारच डेंजर होती. शेवटी लहान मुलांनीच पुढाकार घेतला आणि ते ग ...
छत्तीसगडमधील बस्तर भाग अतिशय दुर्गम, आदिवासीबहुल आणि मुख्य म्हणजे नक्षलग्रस्त. अशा भागात सकारात्मक बदल घडू लागतात, तेव्हा ते समाजालाही प्रेरित करतात. ही सर्व प्रक्रि या मला प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली. अशक्यप्राय परिस्थितीतही माणसाच्या इच्छाशक्तीन ...
आसाममध्ये एनआरसी प्रक्रिया पूर्ण झाली. आता पुढे काय? 19 लाख लोकच यादीतून बाहेर राहिले, तर हा एवढा उपद्व्याप केला कशाला? जे बाहेर राहिले, ते आता ‘स्टेटलेस’ होतील का? त्यांच्यापुढे आता कोणते मार्ग आहेत? जे घुसखोर ठरतील, त्यांना बांग्लादेशात हाकलणार का? ...