गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये हजारो मजुरांनी हजारो किलोमीटर पायी चालत हालअपेष्टा सोसत आपलं गाव गाठलं. गाजियाबाद ते सहरसा हा १२३२ किलोमीटर अंतराचा सात मजुरांचा दिवसरात्र सायकलवरचा प्रवास मी चित्रित केला. किती पाहिलं या प्रवासात!!! ...आता पुन्हा एकदा म ...
कोरोनासारख्या साथीच्या रोगांनी आताच माणसाचं जगणं मुश्कील केलेलं नाही. याआधीही अनेक शतकांत महामाऱ्या येऊन गेल्या. त्यावेळी किती माणसं मृत्युमुखी पडली? काय उपचार करण्यात आले? आजही त्यात काही साम्य दिसतं का? एक ‘रहस्यमय’ मागोवा... ...
द.मां.चा विनोद वाचणे हा जितका सुखद अनुभव असतो, तितकाच तो ऐकणेदेखील. द.मा. बोलायला लागतात आणि गावातल्या चावडीवर, कट्ट्यावर किंवा पारावर गावकरी मंडळी तंबाखू चोळत बसलेली आहेत, गप्पांना रंग चढलेला आहे, लालभडक पिचकाऱ्यांनी आसमंत लालेलाल झालेला हे दृश्य डो ...
२५ जून १९८३ आणि २ एप्रिल २०११. भारतीय क्रिकेटची परिभाषा बदलणारे हे दोन दिवस. देशातल्या तरुण महत्त्वाकांक्षांना त्यांनी बळ दिलं. ‘आपण जिंकू शकतो’ हा आत्मविश्वास खेळाडू आणि देशांत जागवला, पण या दोन्ही ‘इव्हेण्ट्स’मध्ये मोठा फरक आहे. काळाचा आणि वास्तवाच ...
कोरोनासारख्या महामारी गळ्याला नख लावून उभी राहते अशा जीवघेण्या काळात रंग-शब्द-सूर अगदी निरर्थक होत असतात? गाणे ऐकत राहणे, चित्रात रंग भरत राहणे ही अशा वेळी चैन असते? तसे असेल तर मग भोवती दाटलेल्या काळोखातून पुढे कसे जात राहायचे? टीचभर देठाची ताकद फळा ...
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्य हे मूळ अधिवास असलेला गवा हा प्राणी. अलीकडे भीमाशंकर, पानशेतसह कोल्हापूर, महाबळेश्वर, पंढरपूर, सांगली, ठाणे इत्यादि ठिकाणी गवे आल्याच्या नोंदी आहेत. मांसभक्षक प्राणी, वाघ आणि बिबट्या यांची संख्या कमी झाल्यानेदेख ...