एकमेकांत गुंतलेल्या साखळ्यांनी अख्खे यंत्र सतत फिरते ठेवावे तशी एक महाकाय यंत्रणा मुंबई महानगरपालिकेने विकसित केली आहे. देशभरात वाखाणल्या जात असलेल्या या यंत्रणेचे दुवे उलगडणारा विशेष लेख. ...
आपल्या नटाची नस ओळखणं, त्याची काळजी घेणं, योग्य वेळी त्याला चुचकारणं, थोपटणं, कौतुक करणं यानं कलाकार म्हणून नि माणूस म्हणून मी बदलत जातो. हे सुमित्राबाईंसारख्या दिग्दर्शिकेला ठाऊक होतं. ...
‘सगळ्याच जीवमात्राबरोबर मी मैत्र मानतो, माझे कुणाशीही वैर नाही. ज्यांच्या बरोबर हिंसेचा व्यवहार झाला असेल तर मी क्षमा मागतो...’ असे आर्जव करणारे भगवान महावीर आजच्या भयभीत जगाचा खरा आधार आहेत! ...
जैन धर्मीयांच्या आचरणातील मुखपट्टी (म्हणजे आजचा मास्क) आणि चतुर्मासात स्थानकातील निवास (म्हणजेच आजचे गृहविलगीकरण) या दोन बाबी आज कोरोना नियंत्रणासाठी संपूर्ण जगाला उपयुक्त ठरल्या आहेत. ...
महावीरांनी सर्वांना मोक्षमार्गावर चालण्याचा अधिकार दिला. महावीरांमुळे इतिहासात प्रथमच जैन धर्माच्या समता व अहिंसेच्या झेंड्याखाली सर्व मानवाला उच्चतम ज्ञानाचे दरवाजे मोकळे झाले. ...