राजकीय सभा, त्यातली भाषणे आणि नेत्यांची चमकोगिरी तरुणांना भुरळ घालू शकत नाही. राजकारणाबद्दल तरुणांची मते ठाम नाहीत, त्यांचे राजकीय सामाजीकरणही होत नाही, पण भुलथापांना बळी न जाता, 'हा सूर्य आणि हा जयद्रथ' अशा दृकश्राव्य माध्यमांवर तरुणांचा विश्वास असल ...
आसामच्याच बरपेटा रोड गावातला कृष्णो दास. कृष्णोचे वडील अमृत दास अलिकडेच गोलपाडाच्या तुरुंगात वारले. कारण?- ते त्यांची ‘लिगसी’ सिध्द करू शकले नाहीत! कृष्णो सांगतो, बाबा को मिलने जाता था तो वो बोलता था मेरे को बाहर निकालो.. निकाला तो कैसे निकाला? हम गर ...
निवडणूक आणि दारू यांचे अतूट नाते आहे. मतदानाच्या दिवशी तर दारूचा पूर येतो. उघडपणे मुक्तहस्ताने दारू वाटली जाते. दारू पाजून, मतदाराचा ‘फ्री चॉईस’, मतदान स्वातंत्र्य जवळपास हिरावून घेतले जाते. - गडचिरोलीतला प्रयोग सध्या चर्चेत आहे. मतदारांनी संकल्प केल ...
बर्कलीमध्ये एकदा मेहमूद भेटला. कोण कुठला, पण त्यानं मनात घर केलं. माझ्या लहानग्या मुलीचा तर तो मित्रच झाला. त्याची फुलं, त्याची जगण्याची उमेद, त्याचा चैतन्याचा झरा.. सगळंच विलक्षण. त्याच्या बाबतीत अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत. मायदेश की परदेश, अ ...
त्या दिवशी सोसायटीत अचानक मोठ्यानं म्युझिक सुरू झालं. कानठळ्या बसतील, इतका तो आवाज होता. या आवाजानं मुलांनी पाळलेल्या चिमण्या, कुत्र्याचं पिल्लू भेदरलं. आवाज करणाऱ्या मोठ्या माणसांना समजवायला मुलं गेली; पण त्यांचं कुणी ऐकूनच घेतलं नाही. मग त्यांनी एक ...
जम्मू-श्रीनगर हायवे. या महामार्गावरच पुलवामाच्या हल्ल्याचे रक्त आहे. या हल्ल्याची पुनरावृत्ती टळावी आणि सुरक्षा दलांची वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून हा अख्खा महामार्गच आठवड्यातून दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. जम्मू आणि श्रीनगर यांना ...
जालियनवाला हत्याकांड हा ब्रिटिशांच्या भारतावरील जुलमी राजवटीचा कळसच होता. त्यातून पेटलेले स्वातंत्र्ययुद्धाचे कुंड स्वातंत्र्यानंतरच शांत झाले. या घटनेला शनिवारी १०० वर्षे झाली. त्यानिमित्त केलेले स्मरण.. ...
भारतीय संसदेच्या १७ व्या लोकसभेच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आपल्या देशात खऱ्या अर्थाने निकोप निवडणुकांचे पर्व सुरू झाले ते तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांच्या कारकिर्दीपासून. आजही त्यांची आठवण या निमित्ताने कायम स्मरणात य ...