राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा देवेंद्र फडणवीस सरकारने रविवारी केली. पण सरकारच्या या निर्णयावरून आता श्रेयवाद सुरू होणार अशी चिन्हं दिसायला लागली आहेत. ...
नीट 2017 परीक्षेसंबंधातील कुठल्याची याचिकेवर सुनावणी करु नका असे निर्देशच सर्वोच्च न्यायालयाने अन्य न्यायालयांना दिले.महाराष्ट्रातून सुमारे पावणेतीन लाख विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली होती. ...
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी नेमण्यात आलेले उच्चाधिकार मंत्रिगट आणि शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीच्या पहिल्याच बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय झाला ...
खासगी सेवा पुरवणाऱ्या वाहनांना राज्यात ‘अच्छे दिन’ आले आहेत. यंदाच्या वर्षी खासगी सेवा पुरवणाऱ्या वाहनांच्या नोंदणीत तब्बल २८८.९४ टक्के वाढ झाली आहे. ...
‘जलयुक्त शिवार’ योजनेच्या कामातून अडीच वर्षांत साडेबारा लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आली असून, तब्बल ११ हजार गावे टँकरमुक्त किंवा दुष्काळमुक्त झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ...